शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांकडून दरवर्षी 14क् कोटींची वसुली

By admin | Updated: December 11, 2014 00:00 IST

वर्षभरात विविध ठिकाणांहून नक्षलवादी सुमारे 14क् कोटींची वसुली करीत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी राज्यसभेला बुधवारी दिली.

नवी दिल्ली : वर्षभरात विविध ठिकाणांहून नक्षलवादी सुमारे 14क् कोटींची वसुली करीत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी राज्यसभेला बुधवारी दिली. गेल्या दहा वर्षात नक्षलवाद्यांनी पाच हजारांहून अधिक नागरिकांचा बळी घेतला असून त्यात सर्वात जास्त आदिवासी आहेत असे ते पुढे   म्हणाले.
या कट्टरवादी संघटनांनी आपल्या भागातील उद्योगपती, ठेकेदार, तेंदूपत्त्याचे ठेकेदार, वाहतूकदार, सरकारी कर्मचारी व खाण माफियांकडून ही करवसुली केल्याचे त्यांनी पुढे म्हटले. 
दिल्लीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स स्टडीज अॅन्ड अॅनालिसीसच्या अहवालानुसार नक्षलवाद्यांनी 14क् कोटींहून अधिक रक्कम खंडणीच्या रूपात वसूल केली आहे. तसेच 2क्क्4 ते 2क्14 दरम्यान त्यांनी पाच हजाराहून अधिक नागरिकांना ठार मारले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)