शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनाच आता ‘अच्छे दिन’ची आस!

By admin | Updated: May 4, 2015 02:33 IST

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केलेला बेधडक शाब्दिक हल्ला, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चालविलेली जोरदार मोहीम तसेच अलीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केलेला बेधडक शाब्दिक हल्ला, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चालविलेली जोरदार मोहीम तसेच अलीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या मोदी सरकारला स्वत:लाच अर्थव्यवस्था सुधारण्याची पर्यायाने ‘अच्छे दिन’ येण्याची आस लागली आहे.नैसर्गिक संकटाच्या खाईत सापडलेल्या ग्रामीण भागात सरकारविरुद्ध असंतोषाचा भडका उडाल्याचे पाहता सरकारने भूसंपादन विधेयक थंडबस्त्यात ठेवण्याचा शहाणपणाचा निर्णय घ्यावा लागणार असे दिसते. सरकारने चौफेर टीकेला उत्तर देण्यासाठी आधीच व्यापक जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.अरुण शौरी यांनी मोदींची कार्यपद्धती आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थव्यवस्था हाताळण्याच्या पद्धतीवर सडकून टीका केल्यानंतर सरकारने सारवासारव चालविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले खास विश्वासू अरुण जेटली यांच्या २ कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी जात पत्रकारांशी भोजन बैठकीत संवाद साधला. (लोकमत न्यूज नेटवर्क)