शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

एएन 32 चे रहस्यमयी अपघात; यापूर्वीची 2 विमाने अद्याप बेपत्ताच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 7:41 PM

3 जूनला झालेल्या अपघातातील विमानाचे अवशेष शोधण्यासाठी भारताची तिनही सैन्यदले प्रयत्न करत होती.

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हवाई दलाच्या 13 जवानांना नेणारे मालवाहू विमान अरुणाचलच्या डोंगररांगांमध्ये गायब झाले होते. मात्र, युद्धस्तरावर शोध घेतल्यानंतर हे विमान भारतीय सैन्याला सापडले असून 13 जण शहीद झाले आहेत. एएन 32 हे विमान गायब होण्याचे प्रकार या आधीही भारतासोबत घडले आहेत. मात्र, या प्रकारामागचे कारण शोधण्यास अपयश आले आहे. 

3 जूनला झालेल्या अपघातातील विमानाचे अवशेष शोधण्यासाठी भारताची तिनही सैन्यदले प्रयत्न करत होती. यापूर्वीही दोन विमाने गायब झाली असून अद्याप या विमानांचा शोध लागलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या विमानाचे अवशेष ज्या भागात मिळाले आहेत त्या भागात या आधीही अनेकदा विमानांचे अवशेष सापडलेले आहेत. यामध्ये दुसऱ्या विश्व युद्धातील विमानांची संख्या जास्त आहे. 

1986 मध्ये गायब झालेले पहिले विमानएएन-32 च्या गायब होण्याची पहिली घटना 25 मार्च 1986 मध्ये घडली. सोव्हियत युनियन आणि ओमानच्या वाटेने हे विमान भारतात येत होते. हिंदी महासागरावर असताना हे विमान गायब झाले. या विमानामध्ये सातजण होते. आजपर्यंत या विमानाचा थांगपत्ता लागलेला नाही. 

2016 मध्ये दुसरी घटनाजुलै 2016 मध्ये बंगालच्या खाडीवरून एएन-32 चे दुसरे विमान गायब झाले होते. या विमानामध्ये 29 जण प्रवास करत होते. भारतीय हवाई दलाने महिनाभर शोध घेतला होता. मात्र, याही विमानाबाबत काही पत्ता लागला नाही. 

नुकतीच झालेली विमान दुर्घटना ही तिसरी होती. मात्र, या विमानाचे अवशेष मिळाल्याने हवाई दलाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. एएन-32 याच विमानाच्या बाबतीत या घटना का होतात याचे उत्तर कोणाकडेच नाही.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAccidentअपघात