शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

साथ देते मी तुला... व्हीलचेअर ढकलत तिनं पूर्ण केले सात फेरे; असं लग्न पाहिलं नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 12:56 PM

लग्न हे दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन मनांचं मिलन असतं.

भोपाळः लग्न हे दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन मनांचं मिलन असतं. लग्नात आपल्याला अनेक गोष्टींची तडजोड करून संसाराचा गाडा हाकावा लागतो. एकमेकांचे गुण अन् दोष स्वीकारून पुढे जावं लागतं. मध्य प्रदेशमध्येही असंच दोन मनांचं मिलन घडवून आणणाऱ्या लग्नानं उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मध्य प्रदेशमधील विठ्ठल वाटिकामध्ये मंगळवारी एका नवरदेवनं एका अनोखा निर्णय घेऊन उपस्थितांना आश्चर्यचकीत केलं आहे.दिलीप सक्सेना आणि विदिशात वास्तव्याला असलेल्या दिप्ती कश्यपचं लग्न आधीपासूनच ठरलेलं होतं. परंतु गेल्या 6 जून रोजी लग्नाची पत्रिका वाटायला गेलेल्या दिलीपचा खिलचीपूर पुलियाजवळ अपघात झाला आणि त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. या अपघातात नवरदेवाचा डावा पाय आणि उजवा हात फॅक्चर झाला. गंभीर स्थितीमुळे तो 4 दिवस आयसीयूमध्ये होता. तरीही त्यानं लग्नाची तयारी न थांबवता बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. कारण त्या मुलीचा ठरलेल्या तारखेवरच लग्न करण्याचा निश्चिय ठाम होता. लग्नाच्या सर्व विधी त्या मुलानं व्हीलचेअरवर बसून पूर्ण केल्या.विशेष म्हणजे नववधूनं त्या व्हीलचेअरवर बसलेल्या नवरदेवाला ढकलत सात फेरे पूर्ण केले. त्यासाठी नवरदेवाच्या मित्रांनीही त्याला मदत केली. पाठवणी करताना ती नवरीमुलगी व्हीलचेअरवरच्या नवऱ्या मुलाला ढकलत गाडीपर्यंत नेले. हे चित्र पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले आणि मित्र परिवार भावुक झाला. 

टॅग्स :marriageलग्न