शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मोदीजी, आता तरी पत्रपरिषद घ्या!; शत्रुघ्न सिन्हा यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 3:59 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता तरी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रश्नांचा सामना करावा, असा सल्लावजा टोला भाजपाचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी लगावला आहे.मोदी यांनी एक स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकार परिषद घ्यावी, ती बनावट नसावी. केवळ दरबारातील पत्रकार या परिषदेला उपस्थित नसावेत, अशी विनंतीही सिन्हा यांनी केली. पत्रकार परिषद न घेतल्यास भारतीय लोकशाहीच्या इतिहासात मोदीजी, तुम्ही पंतप्रधान म्हणून तुम्ही सर्वात खाली जाल, असेही सिन्हा यांनी नमूद केले. सरकार बदलण्यापूर्वी एनडीएने सर्व घटकपक्षांसह माध्यमांना सामोरे जावे, असेही सिन्हा यांनी म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा