शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा झाली अधिक कार्यक्षम

By admin | Updated: August 3, 2014 02:13 IST

सरकारप्रमाणोच संसदेतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. तीन वर्षाची कोंडी आता फुटली आहे आणि सभागृहाच्या पटलावरचे कामकाज वाढत चालले आहे

नवी दिल्ली : सरकारप्रमाणोच संसदेतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. तीन वर्षाची कोंडी आता फुटली आहे आणि सभागृहाच्या पटलावरचे कामकाज वाढत चालले आहे. मागील तीन आठवडय़ांत 16 व्या लोकसभेची कार्यक्षमता 1क्3 टक्के असल्याची नोंद करण्यात आली. याच काळात 15 व्या लोकसभेची कार्यक्षमता फक्त 61 टक्के एवढीच होती.
लोकसभेमध्ये रालोआ सरकारचे बहुमतात असणो हे सभागृहातील कामकाज सुरळीतपणो चालण्यामागचे कारण असू शकेल. खासदारही सभागृहांच्या कामकाजामध्ये मोठय़ा प्रमाणावर सहभागी होत                   आहेत. 
पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांचा सभागृहातील सहभाग विलक्षण आहे. 2क्14 मध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांचा अनुदान मागण्यांवरील चर्चेतील सहभाग वाढून 58 टक्के झाला आहे. म्हणजे 158 नवनिर्वाचित खासदारांनी या चर्चेत सहभाग घेतला. 2क्क्9 मध्ये ही संख्या 1क्क् होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्नवनिर्वाचित खासदारांपैकी 47 टक्के खासदारांची रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेतला, असे पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च या स्वतंत्र संस्थेने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. नव्या खासदारांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होण्याचे प्रमाणही यावेळी वाढले आहे. 
च्2क्क्9 च्या तुलनेत यावेळी 26 टक्के जादा खासदारांनी चर्चेत भाग घेतला. 2क्क्9 आणि 2क्14 या काळात वरिष्ठ खासदारांच्या चर्चेतील सहभागाचे प्रमाण 27 टक्क्यांनी वाढले असले तरी नव्या खासदारांच्या चर्चेतील सहभागाच्या प्रमाणातही 38.5 टक्क्यांर्पयत वाढ झालेली आहे.