शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

केरळमध्ये पुन्हा डावे, काँग्रेसमध्येच घमासान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 5:15 AM

भारतीय जनता पक्षाला चमत्काराची आशा; जातीय समीकरणेच ठरणार प्रभावी

- पोपट पवार लोकमत न्यूज नेटवर्क तिरुवनंतपूरम : केरळमध्ये उन्हाळ्यात विधानसभा निवडणुकीने वातावरण तापले आहे. कर्नाटक वगळता दक्षिणेत हाती काही न लागलेल्या भाजपने हिंदुत्वाचे लोण केरळमध्ये आणून चमत्काराची आशा बाळगली असली तरी कित्येक दशके आलटून-पालटून सत्ता गाजविलेली माकपप्रणीत डावी आघाडी आणि काँग्रेसप्रणीत यूडीएफ यांच्यातच घमसान होणार आहे.गेल्या निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या डाव्या आघाडीने यूडीएफला पराभूत करून सत्ता ताब्यात घेतली. एलडीएफने १४० पैकी ९१ जागा मिळविल्या, तर यूडीएफला ४७ जागांवर यश मिळाले. भाजपने ९८ जागा लढवल्या; पण एकच विजयी झाला. यंदा मात्र भाजपने अनेक दिग्गजांना पक्षात घेत शिडात चांगलीच हवा भरली आहे.गेल्या काही वर्षांपासून केरळात जातीय ध्रुवीकरण केले जात आहे. केरळध्ये ४७ टक्के जनता ख्रिश्चन व मुस्लीम आहे. ख्रिश्चन काँग्रेस व डाव्यांमध्येच विभागले असले तरी आता ते भाजपकडेही आकृष्ट होत असल्याने दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. शबरीमाला प्रकरणावरून भाजपने डावे व काँग्रेसची मते खेचण्याचा प्रयत्न केला. 

डावे विक्रम करतील?केरळमध्ये १९८० पासून ४० वर्षे कोणत्याच पक्षाला सलग दोनदा सत्तेवर येता आले नाही. मतदार प्रत्येक पाच वर्षांनंतर सत्तेचा कौल दुसऱ्या पक्षाच्या हाती देतात. ही परंपरा  डावी आघाडी दुसऱ्यांदा सत्तेवर येऊन खंडित करणार का, याकडे लक्ष आहे.

गेल्या वेळचे बलाबलडावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) : माकपा : ५८, भाकप : - १९, जनता दल (सेक्युलर) : ३, राष्ट्रवादी : २, अपक्ष - ५, काँग्रेस (सेक्युलर) - १, केरळ काँग्रेस (बी) - १, एनएससी - १, सीपीएम - १,संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) : काँग्रेस-२२, मुस्लीम लीग - १८, केरळ काँग्रेस (मणी) - ६, केरळ काँग्रेस (जेकब) - १

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेस