शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

श्रमसंस्कृती जगाचा उद्धार करते : भाई वैद्य

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

पुणे : श्रमसंस्कृती ही जगाचा उद्धार करते. जे जे देश श्रम संस्कृतीचा अंगीकार करणारे होते, त्यांचा विकास झाला. भारतात मात्र वर्ण संस्कृतीचा आजही अभिमान बाळगला जातो, जो विकास आणि सामाजिक समतेपासून आपल्याला दूर करीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी केले.

पुणे : श्रमसंस्कृती ही जगाचा उद्धार करते. जे जे देश श्रम संस्कृतीचा अंगीकार करणारे होते, त्यांचा विकास झाला. भारतात मात्र वर्ण संस्कृतीचा आजही अभिमान बाळगला जातो, जो विकास आणि सामाजिक समतेपासून आपल्याला दूर करीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी केले.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने समाजभूषण उत्तमराव पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी परिषदेच्या संयुक्त चिटणीस प्रमिला गायकवाड, संदिप कदम, खजिनदार विजयसिंह जेधे, नियामक मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे, पुणे विभागीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, के.टी सोनावणे, सुधाकर पन्हाळे, रणजित चव्हाण, भागवतराव गायकवाड उपस्थित होते.
समाजभूषण उत्तमराव पाटील यांनी श्रम संस्कृती जपली. ती कोण्या एका वर्णाची नसून प्रत्येकाचीच आहे. आपले कोणतेही काम असो ते निष्ठेने करण्याचा मंत्र पाटील यांनी दिल्यामुळेच ते संस्थेला विकसित करू शकले, असे सांगून त्यांच्या विविध आठवणी भाई वैद्य यांनी उजाळा दिला. समाजकारणातील तळमळ,राजकारणातील परखडपणा तसेच सामान्य माणसांबद्दल प्रेम या पाटील यांच्या गुणांचे त्यांनी वर्णन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब इंगवले यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले व गंगाधर घारे यांनी आभार मानले.
--------------------------------------------------------------------------------------------------------