शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

१२वीत ७५ टक्के गुण, तरच देता येईल जेईई, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आव्हान देणारी याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 5:45 AM

ही स्थिती पूर्वीही होती, मग आम्ही हस्तक्षेप का करावा?, असा सवाल खंडपीठाने यावेळी केला.  

नवी दिल्ली : भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) प्रवेशासाठी आवश्यक जेईई परीक्षेसाठी बारावीच्या परीक्षेत (उच्च माध्यमिक) ७५ टक्के गुण असणे आवश्यक असल्याच्या निकषाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळून लावली. ‘ही स्थिती पूर्वीही होती व या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आपली इच्छा नाही’, असे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी म्हटले. या शिक्षणाशी संबंधित बाबी आहेत, हा मुद्दा तज्ज्ञांवर सोडला पाहिजे. ही स्थिती पूर्वीही होती, मग आम्ही हस्तक्षेप का करावा?, असा सवाल खंडपीठाने यावेळी केला.  

चंदन कुमार आणि इतरांनी या प्रवेशासाठी बारावीच्या बोर्ड परीक्षेत ७५% गुणांच्या पात्रता निकषांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की कोविडच्या काळात सूट दिली होती.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयStudentविद्यार्थी