शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

इस्लामिक स्टेटने अपहरण केलेल्या भारतीय शिक्षकांची सुटका

By admin | Published: September 15, 2016 2:51 PM

लिबयामधून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या दोन भारतीय शिक्षकांची सोडवणूक करण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - लिबयामधून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या दोन भारतीय शिक्षकांची सोडवणूक करण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली आहे. 
जुलै 2015 मध्ये चार शिक्षकांचे अपहरण करण्यात आले होते. इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या लिबियातील दहशतवाद्यांनी हे अपहरण केले होते. त्यापैकी लक्ष्मीकांत रामकृष्ण व मुलबगील विजयकुमार यांची काही दिवसांतच सुटका करण्यात यश आले होते. आता एक वर्ष लोटल्यानंतर टी गोपालकृष्णन व सी बालकृष्णन या दोघांचीही सुटका करण्यात आली आहे. 
लिबयातल्या सिरते येथील विद्यापीठात हे शिक्षक विद्यादानाचे काम करत होते. भारतात परतण्याच्या तयारीत असतानाच त्यांचे अपहरण करण्यात आले होते. ऑगस्ट 2014 मध्ये लिबियात अडकलेल्या शेकडो भारतीयांची सुटका करण्यात आली होती, यामध्ये या चौघांचाही समावेश होता. परंतु, सप्टेंबरमध्ये विद्यापीठ सुरू झाल्यावर हे चारही प्राध्यापक पुन्हा गेले होते, आणि त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले होते.