शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

भारतावर दुष्काळाची गडद छाया - विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन

By admin | Published: June 02, 2015 6:00 PM

यंदा पाऊस सरासरी एवढा पडेल हा आधीचा अंदाज चुकीचा ठरण्याची शक्यता असून कमी पावसामुळे दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, असे भाकित खुद्द विज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनीच वर्तविले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ०२ -  यंदा पाऊस सरासरी एवढा पडेल हा आधीचा अंदाज चुकीचा ठरण्याची शक्यता असून कमी पावसामुळे दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, असे भाकित खुद्द विज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनीच वर्तविले आहे.
याआधीच्या अंदाजानुसार सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडेल असे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. मात्र डॉ. हर्षवर्धन यांनी सुधारीत अंदाज ८८ टक्क्यांचा असल्याचे सांगितले. ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे दुष्काळी वर्ष मानण्यात येत असल्याने येणारे वर्ष भारतीयासांठी त्रासाचे ठरण्याची शक्यता आहे.
इतका कमी पाऊस पडल्यास देशातल्या अर्ध्या अधिक जमिनीला शेतीसाठीही पाणी मिळणार नाहीत, अशी भीतीही हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. हा सुधारीत अंदाज चुकीचा ठरू दे अशी प्रार्थना देवाकडे करुया अशी पुस्तीही विज्ञान मंत्र्यांनी जोडली आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या दरात आत्ताच वाढ होण्यास सुरुवात झाली असून त्यात दुष्काळाची भर पडली तर शेतक-यांचे जगणे कठीण होईलच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य माणूसही महागाईने जेरीस येईल. महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे हजारो शेतक-यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत, तिथे तर हा प्रश्न दुष्काळामुळे आणखीन उग्र होईल अशी भीती आहे.