शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

चकमकीत चार अतिरेकी ठार, अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादलाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 4:30 AM

अनंतनाग जिल्ह्यात हे अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी तपास मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चारही अतिरेक्यांना ठार मारले.

श्रीनगर : काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चार अतिरेक्यांना ठार मारले. पोलिसांनी ही माहिती दिली.अनंतनाग जिल्ह्यात हे अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी तपास मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने चारही अतिरेक्यांना ठार मारले. दक्षिण काश्मीरच्या दियालगाम भागात ही चकमक घडली.दुसऱ्या घटनेत कठुआ जिल्ह्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. आंतरराष्ट्रीय सीमेवर चौक्यांवर रात्रभर हा गोळीबार सुरू होता. यात भारताच्या बाजूने कोणतीही हानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बीएसएफने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तरदिले. (वृत्तसंस्था)हिरानगर सेक्टरच्या मन्यारी- चोरगली भागांत दोन्ही बाजूंनी रात्रभर गोळीबार झाला. रविवारी सकाळी ४.३० वाजेपर्यंत हा गोळीबार सुरू होता.अतिरेक्याला अटककाश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका अतिरेक्याला पकडण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाºयाने सांगितले की, दानिश ककरू, असे या अतिरेक्याचे नाव आहे.तो बारामुल्लाच्या चिश्ती कॉलनीतील रहिवासी आहे. अन्य एका घटनेत कुलगाम जिल्ह्यात बाजारपेठेत दोन लोकांना पकडण्यात आले आहे. यातील एकाचे नाव परवेज अहमद मंटू आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी