शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:17 IST

Delhi Blast: "दिल्लीतील बॉम्बस्फोटाला ‘दहशतवादी हल्ला’ मान्य करण्यासाठी मोदी सरकारला 50 तास लागले."

Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवाय, राजकीय वातावरणही पेटले आहे. या घटनेवरुन विरोधक केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी या घटनेवरुन सरकारवर कमकुवत प्रतिसाद दिल्याचा आरोप केला आहे.

देशाच्या सुरक्षेशी खेळ

काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या की, "दिल्लीतील बॉम्बस्फोटाला ‘दहशतवादी हल्ला’ मान्य करण्यासाठी मोदी सरकारला 50 तास लागले. पण पाकिस्तानवर एक शब्दही उच्चारला गेला नाही. पाकिस्तानशिवाय भारतात असा हल्ला शक्य आहे का?"

"पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने जाहीर केले होते की, कोणताही दहशतवादी हल्ला हा ‘युद्धासारखी कारवाई’ समजला जाईल, पण आता त्या विधानाचा विसर पडल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी केवळ आपली प्रतिमा उभारण्यासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळ केला का?" असा बोचरा प्रश्न त्यांनी विचारला.

इंटेलिजन्स कुठे होती?

यावेली श्रीनेत यांनी देशातील गुप्तचर यंत्रणांच्या अपयशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, "या हल्ल्याची कोणतीही इंटेलिजन्स माहिती आधी का नव्हती? आयबी, दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय करत होते? देशाची सुरक्षा सुरक्षित हातात नाही. मोदी सरकार फक्त घोषणांपुरतेच मर्यादित आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress slams Modi govt over Delhi blast, questions Pakistan silence.

Web Summary : Following the Delhi blast, Congress criticized the Modi government's weak response, questioning their silence on Pakistan's potential involvement and intelligence failures. They accused the government of jeopardizing national security.
टॅग्स :delhiदिल्लीRed Fortलाल किल्लाBombsस्फोटकेBlastस्फोटcongressकाँग्रेसBJPभाजपा