शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लॉकडाऊन काळात मध्यरात्रीतच बस सुरू, पायी जाणाऱ्यांना पोहोचवलं त्यांच्या गावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 15:49 IST

डोक्यावर कडक ऊऩ़, रस्ता सुनसाऩ़, हातात कपड्यांची बॅग़, एकही गाडी ये-जा करीत नव्हती़..आई व वडिलांचे हात धरून चिमुकले रस्ता भरभर पार करीत होते़.

वाराणसी - कोरोनाच्या भितीने शहरं ओस पडत असून गड्या आपला गावच बरा... असे म्हणत गावांकडे जाण्यासाठी लोकं धडपडत आहेत. केंद्र सरकारने २१ दिवसांचे लॉक डाऊन केल्यामुळे देशभरातील ट्रान्सपोर्ट सेवा बंद करण्यात आली आहे. बससेवा, रेल्वेसेवा, विमानसेवा आणि खासगी वाहतूकही बंद आहे. त्यामुळे, मिळेल ते वाहन करुन, किंवा प्रसंगी पायी चालत आपलं गाव गाठण्यात येत आहे. मुंबईत राहणारे परराज्यातील नागरिकही आपलं गाव गाठण्यासाठी पायी प्रवास करत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगारांचे लोंढे गावाकडे निघाले आहेत. त्या पार्श्वभूमीर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने रातोरात १००० बसची सोय करुन राज्यात आलेल्या नागरिकांना हवं त्या ठिकाणी सोडण्याची सोय केली, असे वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे.  

डोक्यावर कडक ऊऩ़, रस्ता सुनसाऩ़, हातात कपड्यांची बॅग़, एकही गाडी ये-जा करीत नव्हती़..आई व वडिलांचे हात धरून चिमुकले रस्ता भरभर पार करीत होते़.. मिळेल अन् दिसेल तेथे पाण्याची तहान भागविली..जवळ असलेल्या चुरमुऱ्यायांवर तीन दिवस, दोन रात्र काढून २५० किलोमीटर चालत चालत कसेबसे सोलापूर गाठले.... अशीच परिस्थिती देशाच्या अनेक राज्यातील गावांकडे आहे. मुंबई, पुणे आणि महानगरांतून लोकं कुटुंबासह आपल्या गावाकडे पलायन करत आहेत. देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन असल्याने हाताला काम नाही, पोटला अन्न नाही अन् आजुबाजूला कोरोनाची धास्ती असल्याने जो-तो गावचा रस्ता धरत आहेत. उत्तर प्रदेशातून परराज्यात कामासाठी गेलेले नागरिकही आता गावी परतत आहेत. याबाबत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्परता दाखवली आहे. 

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांना त्यांच्या हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी योगी सरकारने १००० बसची सोय केल्याची माहिती तेथील एका सरकारी अधिकाऱ्याने दिली. त्यासाठी परिवहन अधिकाऱ्यांनी रात्रीच सर्व बसड्रायव्हर आणि  कंडक्टर्स यांना ड्युटीवर पाचारण केले. योगी आदित्यनाथ यांनी रात्रभर जागून दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, बुलंदशहर, अलीगढ, हापूड या शहरांत बसेस उभा करुन आलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळगावी जाण्याची सोय केली. तसेच या नागरिकांची जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ