शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

संसदीय समित्यांच्या बैठकीला सदस्यांची सातत्याने गैरहजेरी, व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 6:15 AM

समितीतील राज्यसभेच्या एकूण ८० सदस्यांपैकी केवळ १८ जण बैठकीस उपस्थित होते.

नवी दिल्ली : संसदीय समितीच्या बैठकीत सदस्यांच्या गैरहजेरीबाबत नाराजी व्यक्त करताना राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी नाराजी व्यक्त केली.सभागृहाचे कामकाज सुरू होताच नायडू यांनी सांगितले की, या समित्यांची अलीकडेच पुनर्स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत झालेल्या ४१ बैठकांची आकडेवारी हे सांगते की, दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची उपस्थिती कमी आहे. आठ स्थायी समितींच्या अध्यक्षांसह १० सदस्य राज्यसभेचे आणि २१ सदस्य लोकसभेचे असतात. यावर्षी डिसेंबरमध्ये या समितींची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर समित्यांच्या ४१ बैठका झाल्या आहेत.नायडू म्हणाले की, समित्यांच्या बैठकीला सदस्यांच्या गैरहजेरीबाबत काळजी करणारी आकडेवारी समोर आल्यानंतर आज सकाळी मी समित्यांच्या अध्यक्षांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. समितीतील राज्यसभेच्या एकूण ८० सदस्यांपैकी केवळ १८ जण बैठकीस उपस्थित होते. तसेच लोकसभेच्या एकूण १६८ सदस्यांपैकी १८ जण बैठकीस उपस्थित होते. नायडू म्हणाले की, समितीचा प्रत्येक सदस्य २५ संसद सदस्यांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे एका सदस्याच्या गैरहजेरीचा अर्थ २५ सदस्यांचा आवाज ऐकला जात नाही, असा होतो.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूParliamentसंसद