शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील युती तुटण्याच्या बेतात

By admin | Updated: November 10, 2014 04:41 IST

मित्रांचे शत्रू झालेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे़ रविवारी केंद्रात मंत्रिमंडळ विस्तारावरून निर्माण झालेले मतभेद विकोपाला गेले

नवी दिल्ली : मित्रांचे शत्रू झालेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे़ रविवारी केंद्रात मंत्रिमंडळ विस्तारावरून निर्माण झालेले मतभेद विकोपाला गेले असून, या तणावानंतर केंद्रातील भाजपा-शिवसेना युतीही तुटण्याची चिन्हे असून, समेट अशक्य असल्याचे चित्र आहे़केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या विस्तारात केवळ एक राज्यमंत्रिपद देऊन केली जाणारी बोळवण शिवसेनेच्या जिव्हारी लागली आणि केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला गेलेले शिवसेना खासदार अनिल देसाई गेल्या पावलीच माघारी परतले़ त्यातच पूर्वाश्रमीचे शिवसेनावासी असलेले सुरेश प्रभू यांचा शपथविधी सोहळ्याआधी भाजपात प्रवेश, यामुळे शिवसेनेचा आणखी जळफळाट झाला; परिणामी केंद्रीय मंत्रिमंडळात पक्षाचे एकमेव मंत्री असलेले अनंत गीते यांना राजीनामा देण्यास सांगण्याच्या मन:स्थितीत शिवसेना नेतृत्व आहे. भाजपाने शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र नंतर त्यांनी शिवसेनेला राज्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला, असा सेना नेत्यांचा दावा आहे. आम्ही आणखी किती अवमान सहन करायचा, अशी प्रतिक्रिया देसार्इंसोबत दिल्लीला गेलेले सेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी या घडामोडीनंतर दिली़ सुरेश प्रभू यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद देण्याचा आग्रह धरण्याची पंतप्रधान वा अमित शहा यांना गरज नव्हती, असेही खैरे म्हणाले़ त्यांच्याकडे आज सत्ता आहे़ पण सत्ता सदासर्वकाळ टिकणारी नाही, असेही ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)