शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

2024 मध्येही भाजप सत्तेत असणार का? शशी थरूर यांनी मोठ्या विजयाचे केले भाकीत,पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 09:43 IST

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीयांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीयांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भारतीय जनता पक्षही संघटनेपासून सरकारपर्यंत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी 2024 मध्ये फक्त भाजपचेच सरकार स्थापन होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 2019 च्या तुलनेत जागा जिंकणे अशक्य असल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी केला.  या तुलनेत भाजपच्या 50 जागा कमी होऊ शकतात, असंही थरुर म्हणाले.

शशी थरूर यांच्या दाव्यानुसार,2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 250 पेक्षा जास्त जागा मिळतील. एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करणे त्यांच्यासाठी अवघड काम असणार नाही. 2019 मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला केवळ 272 जागांची गरज आहे.

काल खासदार शशी थरुर यांनी अनंतपुरम येथे एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले. '2019 मध्ये भाजपने चांगली कामगिरी केली होती. हरियाणा, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथे त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. पश्चिम बंगाललाही 18 जागा मिळाल्या. आता त्या सर्व निकालांची प्रतिकृती करणे अशक्य आहे. 2024 मध्ये बहुमतापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, असंही थरुर म्हणाले. 

Nitin Gadkari On Joshimath Sinking: “चारधाम मार्ग हा जोशीमठातील भूस्खलनाचे कारण नाही”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

पुलवामा आणि बालाकोट हल्ल्याचा संदर्भ देत शशी थरूर म्हणाले की, शेवटच्या क्षणी सरकारच्या बाजूने जबरदस्त लाट आली होती. 2024 मध्ये त्याची पुनरावृत्ती होणे शक्य नाही. विरोधी पक्षांना संधी मिळू शकते.

"जर भाजप 250 जागांवर थांबला, तर इतरांना 290 जागा मिळतील. भाजप वगळता इतर पक्ष 290 जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील की नाही हे आम्हाला माहित नाही." 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 543 पैकी 303 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला फक्त 52 जागा जिंकता आल्या, असंही शशी थरुर म्हणाले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपा