शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

रेल्वेच्या खासगीकरणाचे अमिताभ कांत यांच्याकडून स्वागत; २0२७ पर्यंत १५१ रेल्वे येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 6:03 AM

खासगीकरणामुळे भारतीय रेल्वेला तसेच गुंतवणूकदारांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे. कारण आतापर्यंत प्रवाशांच्या ज्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचता आले नव्हते तो हाती लागेल, असेही कांत म्हणाले.

नवी दिल्ली : नजीकच्या भविष्यात रेल्वेच्या खासगीकरणाच्या रेल्वे मंत्रालयाच्या अमलात येणाऱ्या योजनेचे निति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी गुरुवारी वृत्तपत्रांशी बोलताना स्वागत केले. कांत म्हणाले, या पुढाकारामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा वापर करून प्रवाशांच्या वाहतुकीचे काम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल. यासाठी रिक्वेस्ट फॉर कोटेशन आधीच करण्यात आली असून, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ आॅक्टोबर आहे.खासगीकरणामुळे भारतीय रेल्वेला तसेच गुंतवणूकदारांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे. कारण आतापर्यंत प्रवाशांच्या ज्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचता आले नव्हते तो हाती लागेल, असेही कांत म्हणाले.बारा खासगी रेल्वे...2023 मध्ये रेल्वेने बनवलेल्या नियोजनानुसार पहिल्या १२ खासगी रेल्वे सेवेत येतील. त्यानंतर आणखी ४५ रेल्वे नव्या आर्थिक वर्षात दाखल होतील.2027 पर्यंत अशा १५१ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आणायच्या आहेत, असे अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे