शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात सांप्रदायिक हिंसाचाराच्या 82 घटना

By admin | Updated: December 10, 2014 23:59 IST

महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबर्पयत सांप्रदायिक हिंसाचाराच्या 82 घटना घडल्या़ या घटनांमध्ये 12 जणांनी आपला जीव गमावला तर 165 जण जखमी झाल़े

12 जण मृत्युमुखी : विजय दर्डा यांच्या प्रश्नाला सरकारचे उत्तर, उत्तर प्रदेश सर्वात पुढे
नवी दिल्ली : महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबर्पयत सांप्रदायिक हिंसाचाराच्या 82 घटना घडल्या़ या घटनांमध्ये 12 जणांनी आपला              जीव गमावला तर 165 जण जखमी झाल़े
गृहराज्यमंत्री किरेण रिजिजू यांनी बुधवारी राज्यसभा खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली़ 5 फेब्रुवारी 2क्14 रोजी ‘सांप्रदायिक हिंसाचार (निवारण, नियंत्रण व पीडितांचे पुनर्वसन) विधेयक, 2क्क्5’ राज्यसभेतून मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितल़े
देशात सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का? असा प्रश्न खा़ दर्डा यांनी विचारला होता़ देशातील विविध भागांत सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांची यावर्षीची तसेच गेल्या तीन वर्षाची तुलनात्मक आकडेवारी त्यांनी मागितली होती़ सोबतच सांप्रदायिक हिंसाचार विधेयक संमत करण्यासंदर्भात सरकारचा इरादा काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता़
 या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल रिजिजू यांनी देशाच्या विविध भागांतील 2क्11 ते ऑक्टोबर 2क्14 या काळातील सांप्रदायिक घटनांची आकडेवारी सादर केली़ शिवाय गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी देशात सांप्रदायिक घटनांमध्ये सुमारे 19 टक्क्यांची घट झाल्याची माहितीही त्यांनी दिली़ 
रिजिजू यांनी सांगितले की, 5 डिसेंबर 2क्क्5 रोजी राज्यसभेत ‘सांप्रदायिक हिंसाचार (निवारण, नियंत्रण व पीडितांचे पुनर्वसन) विधेयक, 2क्क्5’ सादर केले गेले होत़े मात्र अनेक वेळा सूचना देऊनही या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली नाही़ यानंतर ‘सांप्रदायिक हिंसाचार निवारण(न्याय मिळवून देणो आणि नुकसानभरपाई) विधेयक, 2क्13’ नावाने नवे विधेयक तयार केले गेल़े हे विधेयक राज्यसभेत सादर करणो आणि जुने ‘सांप्रदायिक हिंसाचार(निवारण, नियंत्रण व पीडितांचे पुनर्वसन) विधेयक, 2क्क्5 ’ मागे घेण्यासाठी सभागृहात 17 डिसेंबर 2क्13 आणि 2क् जानेवारी 2क्14 रोजी नोटीस देण्यात आली राज्यसभेत या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर ‘सांप्रदायिक हिंसाचार निवारण(न्याय मिळवून देणो आणि नुकसानभरपाई) विधेयक, 2क्14’ सादर करण्याचा निर्णय  मागे घेण्यात आला़ 5 फेब्रुवारी 2क्14 रोजी ‘सांप्रदायिक हिंसाचार(निवारण, नियंत्रण व पीडितांचे पुनर्वसन) विधेयक, 2क्क्5’ मागे घेण्यात आल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
देशभरात 561 घटना; 9क् ठार तर 1688 जखमी
4यावर्षी देशात सांप्रदायिक हिंसाचाराच्या एकूण 561 घटना नोंदवल्या गेल्या़ या घटनांमध्ये एकूण 9क् लोक ठार तर 1688 जण जखमी झाल़े यंदा सांप्रदायिक हिंसाचाराच्या सर्वाधिक 129 घटना उत्तर प्रदेशात घटल्या़ यात 25 लोक मृत्युमुखी पडले तर 364 लोक जखमी झाल़े
 
4महाराष्ट्र यात दुस:या क्रमांकावर राहिल़े राजस्थानात अशा 61 घटना नोंदवल्या गेल्या़ यात 13 लोकांचा बळी गेला तर 116 जखमी झाल़े यंदा गुजरातेत सांप्रदायिक हिंसाचाराच्या 59 घटनांमध्ये 8 जण मृत्युमुखी पडले तर 172 जण जखमी झालेत़ बिहारात 51 घटनांमध्ये चार ठार तर 267 जण जखमी झाल़े