शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

२५१ लंका सर्व बाद , सामना जिंकण्यात रोहितचा सिंहाचा वाटा

By admin | Updated: November 13, 2014 21:51 IST

भारताने ४०५ धावांचे दिलेले आव्हान लंकेला झेलता आले नाही. लंकेचे सर्व खेळाडू २५१ वर बाद झाले

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. १३ - भारताने ४०५ धावांचे दिलेले आव्हान लंकेला झेलता आले नाही. लंकेचे सर्व खेळाडू २५१ वर बाद झाले असून, लंकेच्या अँजेलो मॅथ्यू , थिरमाने व दिलशान यांनी चांगली फलंदाजी करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतू भारतीय गोलंदाजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. नाणेफेक जिंकत भाराताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता अजिंक्य रहाणे हा सलामी वीर अवघ्या २८ धावांत तंबूत परतल्याने पुढे सामन्याचं काय होणार, असा प्रश्न  क्रिकेट रसिकांना पडला होता. परंतू रोहित शर्माने १७३ चेंडूत २६४ धावा करत सामना जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. रोहितच्या नावे क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला. त्यामुळे आजचा सामना विशेष लक्षात राहण्यासारखा होता. या सामन्या करता रोहित शर्माला जगमोहन दालमिया यांच्याहस्ते २ लाख ६४ हजार रुपयांचा एक धनादेश आणि एक लाखाचे तीन धनादेश बक्षिस म्हणून मिळाले. तसेच सामना वीर म्हणून रोहित शर्माला गौरवण्यात आले. शर्मा व्यतिरिक्त विराट कोहलीची फलंदाजी उल्लेखनीय राहिली. स्टुअर्ट बिन्नीच्याच गोलंदाजीवर सुरेश रैना ने दिलशान आणि चांदिमल यांचे झेल घेत त्यांना तंबूत पाठवले. धवल कुलकर्णीने चार गडी बाद करत अर्धासंघ तंबूत पाठवण्यास मोलाचे सहकार्य केले.