लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंजनेरी ते ब्रह्मगिरीदरम्यान लवकरच रोपवे - Marathi News | Plant soon between Anjaneri to Brahmagiri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंजनेरी ते ब्रह्मगिरीदरम्यान लवकरच रोपवे

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक त्र्यंबक नगरीत येत असतात. या परिसरातील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पर्वतांचेही धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र, उंच आणि घनदाट जंगलात असलेल्या या पर्वतांच्या ठ ...

साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार, पालकमंत्री छगन भुजबळ - Marathi News | Sahitya Sammelan will awaken the richness of Marathi language, said Guardian Minister Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार, पालकमंत्री छगन भुजबळ

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्धीचा जागर  करणार असल्याचे प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक ...

"असा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात, तो पंतप्रधान मोदींनी दाखवला!" - Marathi News | Devendra Fadnavis comment on Narendra Modi's decision to repeal farm laws | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"असा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात, तो पंतप्रधान मोदींनी दाखवला!"

टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही, जे काही केलंय ते मोदींनी केलंय, असं निक्षून सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक केलंय.  ...

“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला”; संजय राऊतांचा भाजपला टोला - Marathi News | sanjay raut slams bjp and said we did maharashtra became independent two years ago | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला”; संजय राऊतांचा भाजपला टोला

आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.  ...

नाशिक जिल्ह्यात अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार - Marathi News | Four members of the same family killed in an accident in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार

नाशिक जिल्ह्यातील देवळा-नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर (ता.देवळा) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच, तर एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

पेठ आगारातील संपकरी चालकाची आत्महत्या - Marathi News | Suicide of a communicator driver in Peth depot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ आगारातील संपकरी चालकाची आत्महत्या

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या संपाने कर्मचारी आर्थिक संकटात तर प्रवासी हवालदिल असा तिढा निर्माण झालेला असतानाच संपाचा पेच सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पेठ आगारातील चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच ...

पोलीस भरतीसाठी ३० केंद्रांवर परीक्षा - Marathi News | Examination at 30 centers for police recruitment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस भरतीसाठी ३० केंद्रांवर परीक्षा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी सन २०१९मध्ये राबविण्यात आलेल्या पदभरतीची लेखी परीक्षा शुक्रवारी (दि. १९) शहरातील ३० केंद्रांवर अपवाद वगळता सुरळीत पार पडली. या परीक्षेसाठी १३ हजार ८०० उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी ८० टक्के उमेदवार परीक्षेला उपस ...

पॅरोलवरील आरोपीकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त - Marathi News | Seizure of indigenous fabric from accused on parole | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पॅरोलवरील आरोपीकडून देशी बनावटीचा कट्टा जप्त

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला व सध्या पॅरोलवर आलेला योगेश दादा गांगुर्डे (३०) याला गाडगे महाराज पुलाजवळीत त्याच्या राहत्या घरातून नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने प्राणघातक देशी बनावटीच्या कट्ट्यासह ताब्यात घेतले ...

भटके विमुक्त समाजाला ऊर्जितावस्था आणल्यास देशाची प्रगती ! - Marathi News | Progress of the country if the nomadic society is energized! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भटके विमुक्त समाजाला ऊर्जितावस्था आणल्यास देशाची प्रगती !

सतराव्या शतकात जेव्हा भटक्या विमुक्त समाजाच्या हातात खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेची सुत्रे होती, त्यावेळी भारताचा जीडीपी ३३ टक्के इतका होता. त्यामुळे भटके विमुक्त समाजाला ऊर्जितावस्था आणल्यास पुन्हा देशाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन भटके विमुक्त, द ...