घोटी : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणाच्या कालव्याचा बांध तुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. देखभाल आणि दुरु स्तीच्या नावाखाली लाखो रु पयांचा निधी वाया जात आहे. याबाबत आज श्रमजीवी संघटनेने ही घटना उघडकीसआणली. दरम्यान याबाबत प्रशासनाला ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूरच्या भाळी दोन वर्षाआड दुष्काळ लिहिलेला आहे. यंदा या दुष्काळाने तर सीमा ओलडल्या असून, पैसे, पाणी व अन्नधान्य अशा सर्व पातळीवर दुष्काळ छळू लागला आहे. मका, कपाशी, कांदे निघून गेल्याने शेती ओस पडली आहे. ...
सिन्नर : सिन्नर-अकोले रस्त्यावर दापूर शिवारातील धुळवड फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार झाला, तर अन्य एक जखमी झाला. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. अपघातातील मृत दुचाकीस्वार सोनेवाडी (ता. सिन्नर) ...
सिन्नर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ सिन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. ...
सिन्नर : भोजापूर धरणातून माळवाडी (फुलेनगर) बंधाºयात पाणी सोडण्याचे आरक्षण नसल्याचे कारण देत या बंधाºयात पाणी सोडण्यास प्रशासनाने नकारघंटा दर्शविल्याने माळवाडी बंधाºयात पाणी येण्याची आशा मावळली आहे. ...
सिन्नर : सिन्नर-अकोले रस्त्यावर दापूर शिवारातील धुळवड फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला ...
देवळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाळीत साठवणुक केलेला उन्हाळी कांदा शिल्लक असून ह्या कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील ... ...
नांदूरवैद्य : बेलगाव कुºहे येथील सोनू नामक अश्वाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याचा शोक व्यक्त करीत देवकर कुटुंबीयांनी यांनी त्यास आपल्या घरातील एक व्यक्ती मानल्याने शोकाकुल वातावरणात विधीवत दशक्रि या विधी करु न दिला अखेरचा निरोप दिला. ...