ओझर : समाज परिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत कावळे यांच्या जाण्याने पाणी वापर क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांनी उभारलेले काम पुढे चालवणे हिच त्यांना श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे उपसचिव डॉ संजय बेलसरे यांनी व्यक्त करत वाघ ...
पिंपळगाव बसवंत : फेसबुक, व्हॉट्सअॅप व वेगवेगळ्या जीवघेण्या गेम्सच्या जाळ्यात आजचा तरु ण अडकलेला आहे. आजच्या तरु णांनी हातातील मोबाइलसह व्यसनमुक्तीकडे वळण्याची गरज असल्याचे मत हभप रामायणाचार्य भास्कर रसाळ महाराज यांनी व्यक्त केले. ...
२०१४ च्या पुर्वी असलेल्या मुद्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाही. त्यामुळे पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचा निर्वाळा शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिला. ...
नेते प्रचारात आहेत तर मंत्रालयीन अधिकारी निवांत आहेत. याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय? Government's insensitivity about known problems of farmers ...
नरेंद्र मोदी यांच्या सभेत येणाऱ्या श्रोत्यांकडून शेती संंबंधित उत्पादने आणली जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. ...
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून थैमान घालणारा अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले असून, त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष शेतक ...
मखमलाबाद या गावात सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्ट्याचा वापर करत दहशत माजविण्यासाठी हवेत गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी जिवंत काडतूस ताब्यात घेतले आहे. गोळीबार करणारा सराईत गुंड संशयित सोमनाथ बर्वे घटनास्थळावरून फरार झाला आ ...