कांदा निर्यात बंदी उठविल्याची घोषणा टष्ट्वीटरवरून कारायला शासन निर्णय म्हणजे ‘मन की बात आहे का’ असा सवाल करीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांच्यावर टिका केली आहे. ...
वैतरणानगर : येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित बीटस्तरीय पाककृती स्पर्धेत गजाबाई वाणी यांनी प्रथम तर नूरजहां शेख व भारती पादीर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना आता तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणा ...
नांदगाव : खरीप हंगामात अवकाळीच्या संकटात सापडलेला शेतकरी रब्बीच्या हंगामात झालेले नुकसान भरून काढण्याच्या नव्या उमेदीने कामाला लागला. मेहनतीने चार मिहन्यात शेतात नवे पिक उभे केले आणि अचानक आलेल्या पावसाने त्याचे स्वप्न जमीनदोस्त केले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ट्रेकींगवीरांनी पौराणिक पाशर््वभूमी व शिवकालीन इतिहास लाभलेल्या महाराष्ट्रातील अकोला येथे असलेल्या हरिश्चंद्र गडावरील परिसरात स्वच्छता करत स्वच्छता अभियान राबविले. ...
लखमापूर : लखमापूर येथे मातेने दोन लहानग्या मुलांना बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवत आई खरोखरच मायेचा सागर असल्याचीच प्रचिती या घटनेतून आल्यावाचून राहत नाही. या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
मालेगाव : राज्यात मुंब्रा, शीव, कळवा या शहरांसोबतच मालेगावातील चार उपविभागात वीजग्राहकांच्या सेवासाठी फ्रॅन्चाईजी देण्यात आली असून, महाराष्टÑ राज्य वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचलित वीजदरानुसारच वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ...
नाशिक : बारावी परीक्षेच्या पूर्वार्धातच विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपी प्रकरणांमध्ये आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये पहिल्या पेपरपासूनच गंभीर स्वरूपाची कॉपी प्रकरणे समोर आली आहे. सहा दिवसांत जळगावमधून सर्वाधिक ३० कॉपीची प्रकरणे समोर आली आहे. नाशिक जिल्ह ...