शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

मुंगसरे, मखमलाबाद भागात शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:02 IST

मुंगसरे, दरी, मखमलाबाद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला असून, शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने ओढून नेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

मातोरी : मुंगसरे, दरी, मखमलाबाद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला असून, शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने ओढून नेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने नित्यनेमाने अतिवृष्टीचा तडाखा लावल्याने दिवसभर कडाक्याचे ऊन व सायंकाळी जोरदार अतिवृष्टी यामुळे परिसरात शेतमालाचे तर मोठे नुकसान झालेच पण अनेक ठिकाणी शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. परिसरात टमाटा, भुईमूग, झेंडू या पिकांची मोठी लागवड असून, मागील महिन्यात जोरदार पावसात शेतकऱ्यांची रोपे करपून गेल्याने लागवडीसाठी शेतकºयांनी जिवाचे रान करून पाऊस उघडताच जेथून रोप मिळेल तेथून अव्वाच्या सवा भावात रोपे खरेदी करून लागवड केली. पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.हाताशी लागलेला टमाटा पिकला, मात्र पावसाने झोडपून काढले. त्याचबरोबर जोरदार झालेल्या अतिवृष्टीने माझी शेतजमीन मोठ्या प्रमाणात खचली व पिके जळून गेली. यामुळे मोठे आर्थिक झाले आहे.- रमेश साठे, शेतकरीगेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहरच केला आहे. शेतीत पाणी मावत नाही एवढा पाऊस झाला. पिकांची नासाडी झाली. याबाबत शासनाने पंचनामे करावे व नुकसानभरपाई द्यावी.- रायबा उगले, शेतकरी

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती