शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
3
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
4
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
5
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
8
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
9
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
10
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
11
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
12
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
13
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
14
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
15
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
16
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
17
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
18
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
19
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
20
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने २६ हजार हेक्टर बाधित

By admin | Updated: December 28, 2014 00:54 IST

कृषी खात्याचा अहवाल : ६०० जनावरे मृत्यूमुखी

 नाशिक : डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सिन्नर वगळता सर्व दूर झालेल्या अवकाळी पावसाने २६ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाला सादर केला असून, शासनाने ठरवून दिलेल्या मदतीच्या निकषाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अवकाळी पावसाने घरांची पडझड व शेकडो जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्याचे पंचनाम्याअंती स्पष्ट झाले आहे. कृषी, महसूल खात्याने संयुक्तरीत्या प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केलेल्या पंचनाम्यानुसार २६५ गावांमधील ४४ हजार ८८ शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होऊन १५ हजार १२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान दिंडोरी व निफाड तालुक्यांतील द्राक्ष पिकांचे झाले असून, नांदगाव, इगतपुरी वगळता जिल्'ात ७५४० हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागा उद््ध्वस्त झाल्या आहेत. त्या खालोखाल कांदा पिकाचे ५२५७ हेक्टर क्षेत्र नष्ट झाले. या पावसाने १२०८ हेक्टरवरील डाळींबबागाला फटका बसला आहे. गव्हाचे ४१२ हेक्टर, भाताचे ३२५, भाजीपाला ३९, कापूस ७६ व इतर पिकांचे २४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे.