शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सप्तशृंगगडावर व्यापाऱ्यांकडून धान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:47 IST

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने मोलमजुरी करणा-या ७० ते ८० कुटुंबांची उपासमार टाळण्यासाठी व्यापारी बांधवांकडून धान्याचे वाटप करण्यात आले.

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने मोलमजुरी करणा-या ७० ते ८० कुटुंबांची उपासमार टाळण्यासाठी व्यापारी बांधवांकडून धान्याचे वाटप करण्यात आले.पंधरा दिवसांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची आर्थिक स्थिती पुर्णपणे ठप्प झाली आहे. मोलमजुरी करून गुजराण करणा-या वर्गाची कामेही ठप्प झाल्याने गडावरील ७० ते ८० कुटुंबांना अन्न धान्यांची गरज भासत आहे. आदिवासी बांधवांचे व गरजू लोकांचेही प्रचंड हाल होत आहेत. ही गरज ओलखून येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी वर्गाकडून प्रत्येक गरजू व्यक्तींच्या घरोघरी जाऊन गहु व धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय दुबे, योगेश कदम,माणिक सावंत, बंटी जहागिरदार, ईश्वर कदम तसेच मराठा महासंघाचे कार्यकर्ते अशोक चव्हाण, किशोर बेनके, बबलू बिन्नर, नवनाथ पाने, ठाकूर ,उपसरपंच राजेश गवळी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक