शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

CoronaVirus in Nashik : सुमारे पाचशे परप्रांतीयांना अडवले नाशिक शहराच्या सीमेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 11:10 AM

CoronaVirus in Nashik : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आले आहेत.

नाशिक : ठाणे- भिवंडी सह विविध भागातून उत्तर भारत आणि राजस्थानकडे जाणाऱ्या सुमारे पाचशे परप्रांतीयांना नाशिक शहराच्या सीमेजवळ अंबड येथे पोलिसांनी पकडले असून त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आले आहेत. तथापि, रोजगारासाठी विविध भागात आलेले मजूर आणि कष्टकरी आपापल्या भागात जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यातून होणारा संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्र सरकारनेही मजुरांना आहे त्या ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही विविध मार्गाने आपल्या गावी जाणाऱ्यांची पराकाष्ठा सुरू आहे. त्यासाठी वाटेल तेवढे पैसे मोजून ते बेकायदा वाहतुक साधनांचा वापर करीत आहेत.

आज सकाळी भिवंडी परिसरातील काही मजूर अशाप्रकारे कंटेनर आणि ट्रक मधून ट्रकमधून निघाले असताना नाशिक शहराच्या सीमेवर म्हणजेच अंबड येथील गरवारे पॉईंटवर त्यांना अडवण्यात आले. इमर्जन्सी सर्विस असे लिहिलेल्या  कंटेनरमधून हे नागरिक उत्तर भारत आणि राजस्थानमध्ये जात असल्याचे आढळले. पोलिसांनी तीन ट्रक आणि कंटेनर जप्त केले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक