शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

कृषि अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 5:05 PM

पांगरी :- सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील इंडियन ओवरसीज बँक येथे सुमारे सहा महिन्यापासून कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होऊन अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली असून येथे त्वरीत कृषी अधिकाºयाची नेमणूक करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

पांगरी :- सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील इंडियन ओवरसीज बँक येथे सुमारे सहा महिन्यापासून कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होऊन अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली असून येथे त्वरीत कृषी अधिकाºयाची नेमणूक करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.सुमारे सहा महिन्यांपूर्वी येथे कृषी अधिकारी कार्यरत होते. परंतु अचानक त्यांची बद्दली करण्यात आली. येथे दुसरा अधिकारी येईल असे वाटत असताना सहा महिने उलटूनही अद्यापही येथे कृषी अधिकाºयाची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांना कर्ज जुने नवी करून घेण्यास अडचण तसेच नवीन कर्ज, पिक कर्ज, कर्ज माफी झाली आहे. परंतु त्या योजनेत कोण बसला कोण नाही तसेच, पिक विमा घेतलेले आहे त्याची चौकशीसाठी अधिकारी नसल्याने माहिती मिळत नाही. असे अनेक अडचणी सामना करवा लागतो तरी येथे त्विरत कृषीधिकारी ची नेमणूक करण्याची मागणी पंचायत समतिी सदस्य रवी पगार, सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, संजय वारूळे, संदीप शिंदे, विठ्ठल पगार, आदीसह शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी