शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी सात कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:06 IST

जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी देण्यात येणाºया अनुदानापोटी सन २०१९-२० या वर्षात सहा कोटी ८९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यात जिल्ह्यातील २०७ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले असून, त्यासाठी दोन कोटी ५१ लाख ६० हजार रुपयांचा निधी खर्च केला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी देण्यात येणाºया अनुदानापोटी सन २०१९-२० या वर्षात सहा कोटी ८९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यात जिल्ह्यातील २०७ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले असून, त्यासाठी दोन कोटी ५१ लाख ६० हजार रुपयांचा निधी खर्च केला आहे.अल्पभूधारक शेतकºयांना शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर, ट्रेलर, मळणी यंत्र, रिपर, पेरणी यंत्र, मिनी राइस मिल यांसह विविध शेती औजारांसाठी कृषी विभागाकडून यांत्रिकीकरण अभियान योजनांतर्गत अनुदान देण्यात येते. ट्रॅक्टरसाठी शेतकºयाला १ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. सन २०१९-२० या वर्षात ३१ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील २०७ शेतकºयांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले. त्यात अनुसूचित जातीच्या २७, अनुसूचित जमातीच्या ७३ आणि सर्वसाधारण गटातील १०७ शेतकºयांचा समावेश आहे. शेती औजारांसाठी अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकºयांना ५० टक्के, सर्वसाधारण गटासाठी ४० टक्केअनुदान दिले जाते.कृषी यांत्रिकीकरण उपअभियान घटक ३ योजनेअंतर्गत जिल्ह्णासाठी पाच कोटी ५८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत ४ कोटी ६४ लाख ४ हजार रुपयांचा निधी खर्च झाला असून, त्यातून ६०५ शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. सर्वाधिक संख्या मालेगाव उपविभागाची असून, येथे १६९ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५९ लाख ५७ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यातील ५० लाख ९३ हजारांचा निधी खर्च झाला असून, एकूण ९६ शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेतही मालेगाव विभाग पुढे असून, ३६ शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कळवण उपविभागात २६ शेतकºयांना १२ लाख ८ हजारांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.राष्टÑीय कृषी विकास योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणासाठी एकूण २ कोटी ८७ लाख ३९ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी एक कोटी ७५ हजारांचा निधी खर्च झाला आहे. या योजनेचे १ कोटी १२ लाख ३९ हजार रुपये अद्याप शिल्लक आहेत. या योजनेचा ३४६ शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. कळवण उपविभागात ४८ लाख ३७ हजारांचा निधी खर्च झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसा