शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

साडेसात हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपण्याची चिन्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील १० हजारपैकी ३ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील १० हजारपैकी ३ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप केली आहे़ पहिल्या टप्प्याचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई झाली होती़ परंतू जिल्ह्यात सात हजार शेतकरी भरपाईपासून वंचित असून या आठवड्यात त्यांना मदत मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे़अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यात ७८, नवापुर १ हजार ५९३, शहादा २ हजार ६८, तळोदा ८, अक्कलकुव ३ हजार ९६५ तर धडगाव तालुक्यात ३ हजार १७३ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले होते़ एकूण १० हजार ८८५ शेतकºयांचे नुकसान झाल्यानंतर त्यासाठी तीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती़ यातील पहिल्या टप्प्यातील १ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर वाटप करण्यात आले होते़ दुसºया टप्प्यात ७ हजार ७३३ शेतकºयांना २ कोटी रुपयांची भरपाई प्रस्तावित असून ती नेमकी कधी मिळणार, याबाब प्रशासनाकडेही ठोस अशी माहिती नाही़ परंतू ही रक्कम तातडीने मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे़प्रशासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत ३ हजार १५२ बाधित शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी १३ लाख ५६ हजार रुपये वर्ग केले होते़ यात नंदुरबार तालुक्यातील ७८ शेतकºयांना ४ लाख ४१ हजार, नवापुर १ हजार ५५०, शहादा ५०९ तर धडगाव तालुक्यातील २९३ शेतकºयांना प्रत्येकी २७ लाख २१ हजार, तळोदा तालुक्यातील २२ शेतकºयांना ३३ हजार तसेच अक्कलकुवा तालुक्याच्या ७११ शेतकºयांना २७ लाख १९ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे़ उर्वरित ७ हजार ७३३ शेतकºयांना भरपाई मिळणार कधी याकडे लक्ष लागून होते़ या शेतकºयांसाठी २ कोटी रुपयांच्या भरपाई अनुदानाची मागणी विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे़ याबाबत प्रशासनातील अधिकाºयांनी गेल्या आठवड्यात नाशिक येथील बैठकीत रकमेची मागणी केली होती़ यातून चालू आठवड्यात ही रक्कम प्रशासनाकडे जमा होण्याची शक्यता आहे़