शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीने डिझेल मिळावे- किसान सेनेतर्फे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांनी केंद्र आणि राज्य यांनी मिळून ५० टक्के ...

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांनी केंद्र आणि राज्य यांनी मिळून ५० टक्के संयुक्त भार उचलावा व शेतकऱ्यांवर पडणारा बोजा कमी करावा. संयुक्त बैठकीमधून केंद्र व राज्य यांनी तो अधिकार त्यांनी उचलावा, अशी मागणी करीत आहोत. याचा निर्णय लवकरात लवकर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येवु नये. राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. त्यातच आता इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होत आहे. परिणामी या मागणीचा विचार करावा, अशी मागणी होत आहे. निवेदनावर

महाराष्ट्र राज्य महासचिव पंडित तडवी, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुभाष नाईक, उत्तर महाराष्ट्र संघटक सुरेश जगदेव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, विमुक्त भटके सेल जिल्हाध्यक्ष कांतिलाल जाधव यांच्या सह्या आहेत.