शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

गळतीमुळे सुसरी धरणाने तळ गाठला

By admin | Updated: May 24, 2017 00:27 IST

शेतकºयांमध्ये चिंता : पिके वाचविण्यासाठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा-खेतिया मार्गावर दरा फाट्याजवळील सुसरी धरणाच्या गेटमधून होणाºया पाण्याच्या गळतीमुळे धरणाने  तळ गाठला असून उन्हाळी पिके घेणाºया शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे.
सुसरी धरणातील पाण्याचा परिसरातील शेती सिंचनासाठी फायदा होतो. मात्र यंदा धरणाने तळ गाठल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची तारांबळ उडत आहे. पिकांना पाणी कमी पडल्याने उत्पन्नात घट येणार असल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागणार आहे. या धरणाच्या गेटमधून पाण्याची गळती लागल्याने पाणीसाठा कमी झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. धरणातील होणारी पाणी गळती रोखण्यासाठी संबंधित यंत्रणेने वेळीच लक्ष दिले असते तर धरणाने तळ गाठला नसता, अशा प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत. धरणात पाणीसाठा नसल्याने परिसरातील गावांना पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. जनावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे.
धरणाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली असून ही झुडपे तोडणे आवश्यक आहे. झुडपांमुळे          धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत             नाही. संबंधित विभागाने या  धरणाकडे लक्ष देऊन पाण्याची होणारी गळती थांबवावी व भिंतीवर असलेली झुडपे काढण्याची मागणी होत आहे.