शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

ओला दुष्काळ जाहीर करण्याची कात्री ग्रामस्थांतर्फे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:47 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टीनंतर सातत्याने होणा:या पावसामुळे कात्री ता. धडगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये शेतक:यांचे मोठे नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिवृष्टीनंतर सातत्याने होणा:या पावसामुळे कात्री ता. धडगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. दुर्गम भागातील कात्री ग्रामपंचायत अंतर्गत माकडकुंड, पौला, वाहवाणी, कात्री व कात्री फॉरेस्ट या चारही गावांमधील शेतक:यांनी मागील वर्षी घटलेले उत्पादन भरुन काढण्याच्या आशेवर यंदाच्या खरीप हंगामात शेती केली. सुरुवातीला पाऊस चांगला झाल्यामुळे भरघोस उत्पन्नाचीही स्वपAे तेथील शेतक:यांनी पाहिली, परंतु अतिवृष्टी कालावधीत पिकेच वाहून गेली. त्यात   पोहल्या डेमशा पाडवी, दामा भामटा वळवी, बोंडा सोता वळवी, टेंब:या गिरजा वळवी यांच्यासह अनेक शेतक:यांचा समावेश आहे. अतिवृष्टीनंतर उर्वरित पिके व काही अंशी शेतमालही सतत हाणा:या पावसामुळे सडली, त्यामुळे तेथील शेतक:यांवर मोठे संकट ओढवले आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी ग्कात्री ग्रामपंचायत अंतर्गत येणा:या सर्व गावांमध्ये ओला दुष्काळ जाहिर करीत नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी धडगाव तहसिलदारांकडे करण्यात करण्यात आली आहे. निवेदन देतांना सरपंच बारकीबाई मोहन वळवी, पंचायत समितीचे माजी सभापती टेडय़ा वळवी, संदीप वळवी, संतोष पाडवी, माकत्या वळवी, शाससिंग वळवी, सेमटय़ा वळवी, बोंडा वळवी, विरजी वळवी, माधव वळवी आदी उपस्थित होते.