शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या अधिका:यांना परतवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:41 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : सडका शेतमाल मातीमोल भावात विकला तर कापसाची शेतातच बोंडे सडली असताना नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तलाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : सडका शेतमाल मातीमोल भावात विकला तर कापसाची शेतातच बोंडे सडली असताना नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तलाठी व कृषी विभागाच्या प्रतिनिधींनी सैताणे ता.नंदुरबार येथे भेट दिली. उशिराने आलेल्या या या कर्मचा:यांनी कोंब फुटलेली ज्वारी व मका दाखविण्यास  सांगितले. त्यामुळे संतप्त शेतक:यांनी त्यांना गावातून माघारी परतवून लावले.नंदुरबार तालुक्यातील सैलाणे येथे सततच्या पावसामुळे शेतमाल व पिकांचे नुकसान झाले होते. परंतु या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शासनाचा कुठलाही प्रतिनिधी तेथे पोहोचला नाही. त्यामुळे तेथील शेतक:यांचे नुकसान लोकमतने वृत्त प्रकाशित करीत शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत तलाठी एस.व्ही.ईशी व कृषी विभागाच्या महिला प्रतिनिधी गोसावी यांनी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी सैताणे गावाला भेट दिली. पंचनामा करण्यासाठी तेथील शेतकरी सहकार्य करीत होतेच, परंतु ईशी व गोसावी यांनी केवळ कोंब फुटलेली ज्वारी व मका दाखवा असे शेतक:यांचे सांगितले. आधिच नुकसानीने पावसामुळ ैहैेराण झालेल्या शेतक:यांना शेतक:यांनी कोंब फुटलेल्या ज्वारी दोखविण्याचे सांगताच त्या कर्मचा:यांवर संताप व्यक्त केला. शेतकरी व कर्मचा:यांमध्ये शाब्दीक वाद झाल्यानंतर शेतक:यांनी कर्मचा:यांना सैताण्यातून परत जाण्याचे सांगितले. दरम्यान गावातील सर्व शेतक:यांना शासनान जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व शेतक:यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तेथील शेतक:यांमार्फत करण्यात आली. त्यामुळे सैताणे येथील नुकसानीबाबत प्रशासकीय पातळीवर कुठली भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.