शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष बदलाचा विचार स्वप्नातही येणार नाही- चंद्रकांत रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आपण किंवा आपल्या कुटूंबातील कुणीही काँग्रेस पक्ष सोडणार नाही. पक्ष बदलाच्या अफवा असल्याची माहिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आपण किंवा आपल्या कुटूंबातील कुणीही काँग्रेस पक्ष सोडणार नाही. पक्ष बदलाच्या अफवा असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विविध कामांसंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रघुवंशी बोलत होते. काँग्रेस सोडून अनेकजण भाजपमध्ये जात असल्याबाबत बोलतांना त्यांनी सांगितले. काँग्रेसला एक परंपरा आहे.  आजही काँग्रेसला मानणारी लोकं जिल्ह्यात आहेत. आपले मुळ हे काँग्रेस आहे. त्यामुळे आपण किंवा आपल्या घरातील सदस्य काँग्रेस सोडण्याचा विचारही मनात आणू शकत नाही असेही त्यांनी सांगितले. भाजपमध्ये अनेकांशी आणि खुद्द मुख्यमंत्री यांच्याशी आपले चांगले संबध आहेत. याचा अर्थ पक्ष प्रवेश होईल असा नाही. दरम्यान, भरत माणिकराव गावीत यांनी भाजपत जाण्याचा घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे. त्यांचा हा निर्णय गावीत कुटूंबियांच्या वलयाला आणि प्रतिष्ठेला नक्कीच धक्कादायक असल्याचेही त्यांनी सांगितले.