शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

खापर ग्रामस्थांचे पाण्यासाठी ग्रामस्थांचे रात्रभर जागरण

By admin | Updated: May 27, 2017 15:31 IST

पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने भिषण पाणीटंचाई

ऑनलाईन लोकमत
खापर, जि.नंदुरबार, दि.27 - अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामस्थ गेल्या महिन्याभरापासून पाण्यासाठी दररोज रात्री जागरण करीत आहेत. गावाला पाणीपुरवठा करणा:या स्त्रोतांमधील पाणी कमी झाल्याने गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी येथील पंचायत समिती सदस्या कविता कामे यांनी अक्कलकुवा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खापर गावात नळपाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र गेल्या महिन्याभरापासून पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, भर उन्हात पाण्यासाठी नागरिकांना व विशेष करून महिलांना पायपीट करावी लागत आहे.
ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला असून, याकडे प्रशासनाने गांभीर्य पूर्वक लक्ष देवून दखल घ्यावी व खापर गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर त्वरित उपाययोजना करावी केली आहे. या निवेदनावर भाजपा जिल्हा चिटणीस विनोद कामे, गणेश प्रजापती, रोहिदास लोहार, सुनील सूर्यवंशी, युवराज मराठे, सुनील सोनवणे, रवींद्र पाडवी, अजय पटेल, भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.