शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीतच जलस्तरात घसरण

By admin | Updated: February 28, 2015 02:20 IST

नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पाचा जलस्तर फेब्रुवारीच्या शेवटीच कमालीचा खाली गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा तीव्र फटका बसण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

नागपूर : नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पाचा जलस्तर फेब्रुवारीच्या शेवटीच कमालीचा खाली गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा तीव्र फटका बसण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.जलसंपदा विभागाकडील २३ फेब्रुवारीपर्यंतच्या नोंदीनुसार नागपूर विभागातील मोठ्या सिंचन प्रकल्पात एकूण क्षमतेच्या ३९ टक्के, (क्षमता ३१०९ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा १२३८द.ल.घ.मी) मध्यम प्रकल्पात १८ टक्के (क्षमता ५५०.१ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा ९९ द.ल.घ.मी)तर लघु प्रकल्पात (क्षमता ४८२ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा ९३द.ल.घ.मी)१९ टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्यात पूर्व विदर्भात तापणारे ऊन आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात तापमानाने गाठलेला ३४ अंशाचा टप्पा लक्षात घेतला तर पुढच्या काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोहमध्ये २२ टक्के, कामठी खैरीमध्ये ४७ टक्के, खिंडसीमध्ये ३४ टक्के जलसाठा आहे. विभागात ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील १३ प्रकल्प असून त्यात सध्या एकूण २५ टक्के जलसाठा आहे. विभागातील एकूण ३०९ प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यात ६१ प्रकल्प असून त्यात एकूण क्षमतेच्या फक्त २२ टक्के पाणी आहे. (प्रतिनिधी)