शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चौथ्या दिवशीही रेशन वाटप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 01:52 IST

लॉकडाऊन सुरूच आहे. अशा परिस्थितीत गरीब आणि मध्यमवर्गीय कार्डधारकांना रेशनचे धान्य मिळालेले नाही. गेल्या चार दिवसापासून रेशन दुकानदार संपावर आहेत. हा संप कधी मिटेल आणि धान्य वितरण सुरु होईल, याची चिंता गरीब कार्डधारकांना लागली आहे.

ठळक मुद्देधान्य न मिळाल्याने गरीब-मध्यमवर्गीय कार्डधारक चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन सुरूच आहे. अशा परिस्थितीत गरीब आणि मध्यमवर्गीय कार्डधारकांना रेशनचे धान्य मिळालेले नाही. गेल्या चार दिवसापासून रेशन दुकानदार संपावर आहेत. हा संप कधी मिटेल आणि धान्य वितरण सुरु होईल, याची चिंता गरीब कार्डधारकांना लागली आहे.कोरोनाच्या संकटात रेशन दुकानदारांनीही आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली. त्यामुळे डॉक्टर, पोलीस, परिचारिका यांच्याप्रमाणे आम्हालाही कोविड योद्धा घोषित करून ५० लाखाच्या विम्याचे संरक्षण मिळावे, रेशन दुकानदारांचे कमिशन वाढवण्यात यावे, आणि चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मानधन देण्यात यावे, ई-पॉस मशीनमध्ये सुधारणा करावी, कोरोनाचे संकट संपत नाही तोपर्यंत ग्राहकांच्या अंगठ्याचे ठसे घेणे बंद व्हावे, या मागणीसाठी राज्यभरातील रेशन दुकानदारांनी १ जूनपासून रेशनमधील धान्य वितरण बंद केले आहे.आज गुरुवारी या संपाचा चौथा दिवस होता. रेशन दुकानांवर जून महिन्याचे धान्य घेण्यासाठी कार्डधारक दररोज येत आहे. परंतु रेशन दुकान बंद असल्याने त्यांना परत जावे लागत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये तीन महिन्याचे धान्य देण्याची घोषणा केली आहे. एप्रिल-मे महिन्यातील धान्य लोकांना मिळाले आहे. परंतू जून महिन्याचे वाटप व्हायचे आहे. यासोबतच केंद्र सरकारकडून मिळणाºया मोफत तांदळाचे वितरणही थांबले आहे.दुकानदारांच्या मागण्या सरकारकडे पाठवल्यायावेळी धान्य वितरणाचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे अडचण नाही. परंतु रेशन दुकानदारांनी कोविड विम्याची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी सरकारकडे पाठवण्यात आली आहे. विभाग आपल्या स्तरावर पूर्ण जबाबदारीने व्यवस्था सांभाळत आहे.अनिल सवई, अन्न व पुरवठा अधिकारीमागण्या पूर्ण झाल्यावरच दुकाने उघडणारसंपामुळे धान्य वितरण बंद आहे. लोकांप्रति आम्हाला सहानुभूती आहे. परंतु आमचीही अवस्था समजून घ्या. कोरोनाच्या संकटात आम्हीही जीव धोक्यात घालून काम करतोय. उद्या कोरोनाने आमचा जीव गेला तर आमच्या कुटुंबाचे काय होणार? त्यामुळे आम्हालाही कोविड विम्याचे कवच मिळायलाच हवे.संजय पाटील,अध्यक्ष विदर्भ रास्त भाव दुकानदार व केरोसिन विक्रेता संघ

टॅग्स :Strikeसंपfoodअन्न