शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही : राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:26 IST

गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शहरातून साफ झाली. आती दीड वर्षांनी पुन्हा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संघटन कसेबसे सुरू आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्दे निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मान मिळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शहरातून साफ झाली. आती दीड वर्षांनी पुन्हा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संघटन कसेबसे सुरू आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी काटोल रोड चौकातील जंक्शन फंक्शन हॉलमध्ये झाली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, शहर अध्यक्ष अनिल अहीरकर, माजी आ. प्रकाश गजभिये, प्रवक्ते प्रवीण कुंटे, दिलीप पनकुले, शब्बीर विद्रोही, दुनेश्वर पेठे, वेदप्रकाश आर्य, अशोक काटले, महिला अध्यक्ष अलका कांबळे, नूतन रेवतकर, रिजवान अन्सारी, रवींद्र इटकेलवार, मधुकर भावसार आदी उपस्थित होते.सत्ता नव्हती तेव्हा लोक भाजपच्या तंबूत दिसायचे. आता सत्ता व गृहमंत्रिपद मिळाल्यामुळे बैठकांमधील गर्दी वाढू लागली आहे. नवनवे चेहरे येऊ लागले आहेत. मात्र, पडतीच्या काळात सोबत राहिलेल्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळावा, अशी अपेक्षा प्रमुख पदाधिकाºयांनी व्यक्त केली. समित्या, मंडळ, महामंडळावरील नियुक्ती त्वरित करा. पक्ष कार्यकारिणीवरही स्थान द्या तसेच विविध आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे परत घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली.शहरासाठी कोअर कमिटीमहापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना मजबूत करून प्रत्येक बूथवर नियोजन करण्यासाठी नागपूर शहरासाठी कोअर कमिटी नेमली जाईल. त्यात महत्त्वाच्या पदावर असलेल्या तसेच अनुभवी लोकांना स्थान दिले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.१५० वर कार्यकर्त्यांना परवानगी कशी ?शहरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दी टाळण्याचे, उपाय योजण्याचे आवाहन प्रशासनातर्फेकेले जात आहे. एवढेच नव्हे तर लग्न सोहळ्यासाठीही फक्त ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची अट आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या या बैठकीला १५० वर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विनापरवानगी झालेल्या या गर्दीची आता महापालिका प्रशसन दखल घेणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर