शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
4
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
5
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
6
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
7
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
8
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
9
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
10
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
11
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
12
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
13
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
14
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
15
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
16
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
17
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
18
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
19
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
20
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाची लक्षणे नसल्यास टेस्टसाठी चार-पाच दिवस वाट बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST

मेहा शर्मा नागपूर : काेराेना संक्रमितांच्या संपर्कात आल्यानंतर प्रत्येक जण त्वरित आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी धावतात. मात्र अनेकदा त्यांचा रिपाेर्ट ...

मेहा शर्मा

नागपूर : काेराेना संक्रमितांच्या संपर्कात आल्यानंतर प्रत्येक जण त्वरित आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी धावतात. मात्र अनेकदा त्यांचा रिपाेर्ट निगेटिव्ह येतो व नंतर मात्र पाॅझिटिव्ह येतो. त्यामुळे एखाद्या संक्रमिताच्या संपर्कात आल्यानंतर लक्षणे नसल्यास त्वरित टेस्ट करण्यापेक्षा किमान चार-पाच दिवसांनंतर ती करावी, असे आवाहन शहरातील तज्ज्ञ डाॅक्टरांनी केले आहे.

लाेकमतशी बाेलताना डाॅ. राजीव खंडेलवाल यांनी सांगितले, अनेकदा रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह येते, पण एचआर-सीटीमध्ये लक्षणे आढळून येतात. ज्यावरून ती व्यक्ती संक्रमित असल्याचे लक्षात येते. पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर लाेक तणावातून त्वरित टेस्ट करायला जातात. यामुळे आरटीपीसीआर रिपाेर्ट मिळायला वेळ लागताे आहे. त्यामुळे लक्षण नसल्यास टेस्ट करण्यासाठी चार-पाच दिवस वाट बघावी, असे आवाहन त्यांनी केले. डाॅ. जय देशमुख म्हणाले, काेराेना संक्रमण वेगाने पसरण्याचे आणखी एक कारण म्हणजे लाेक पहिल्या दिवसापासून स्वत:ला आयसाेलेट करीत नाहीत. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून लाेकांनी स्वत:ला आयसाेलेट करण्याची सूचना त्यांनी दिली. घरी असाल तर दाेन मास्क वापरा व घरच्या सदस्यांनाही तसे करायला सांगा. लाॅकडाऊनऐवजी अशा उपायांमुळे लाेक काेराेनाची चेन ताेडू शकतील. डाॅ. अशाेक अरबट यांनी सांगितले, आरटीपीसीआर ६२ ते ६८ टक्के संवेदनशील आहे. टेस्टचे रिपाेर्ट अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असतात. पहिल्या दिवशी केलेल्या टेस्टचे अनेकदा ठाेस रिपाेर्ट येत नाहीत. लक्षणे दिसून आली तर तीन ते चार दिवसांनी टेस्ट करावी, असा सल्ला त्यांनी दिला.