शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

आठ आसनी वाहनांत आता ६ एअरबॅग अनिवार्य; अधिसूचनेचा मसुदा मंजूर, नितीन गडकरींची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 8:19 AM

प्रवासी मोटर वाहनाच्या दोन बाजूंच्या दोन एअरबॅग्ज आणि दोन्ही बाजूंच्या ट्यूब एअरबॅग्ज आतील सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत.

नागपूर : आठ प्रवासी वाहून नेणाऱ्या मोटर वाहनातील प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासाठी किमान ६ एअरबॅग अनिवार्य करण्यात येत आहेत. त्यासाठी जीएसआर अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने १ जुलै २०१९ पासून चालकासाठी एअरबॅग आणि १ जाने २०२२ पासून चालकाशेजारी बसलेल्या सहप्रवासी व्यक्तीला एअरबॅग फिटमेंटची अंमलबजावणी अनिवार्य केली होती. मोटर वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस बसलेल्या प्रवासी व्यक्तींना पुढच्या बाजूने आणि शेजारील बाजूने अपघात झााल्यास अपघाताचा प्रभाव किंवा नुकसान कमी करण्यासाठी मोटर वाहनात बसलेल्या व्यक्तीला अपघाताची इजा होऊ नये यासाठी एम-१ वाहन श्रेणीमध्ये ४ अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य केल्या जातील असा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

प्रवासी मोटर वाहनाच्या दोन बाजूंच्या दोन एअरबॅग्ज आणि दोन्ही बाजूंच्या ट्यूब एअरबॅग्ज आतील सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत. देशातील मोटार वाहन अधिक सुरक्षित बनविण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वाहनाचा प्रकार व किंमत कितीही असली तरी नवीन नियमामुळे मोटार वाहनातील प्रवासी सुरक्षित होतील, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी