शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

स्थलांतरित पक्षी यंदा येतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 6:03 AM

ठिकठिकाणी पेटलेले वणवे आणि हवामान बदलाचा फटका तर सर्वांनाच बसतो, त्यातही त्या क्षेत्रात जे वन्यप्राणी आणि पक्षी राहतात त्यांना तो अधिकच बसतो.

ठळक मुद्देवणवे आणि हवामान बदलाचा काय परिणाम होईल?

लोकमत न्यूज नेटवर्क

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अँमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग आणि हवामान बदल. या सगळ्यांचा खूप मोठा फटका बसला तो वन्यप्राणी, कीटक आणि नैसर्गिक जैवसंपदेला.पक्ष्यांना; त्यातही स्थलांतरित पक्ष्यांनाही त्याची खूप मोठी झळ सोसावी लागली. अमेरिका आणि इतर काही देशांत तर अनेक पक्षी रस्त्यातच मरून पडल्याचं दिसून आलं.पण सगळ्याच स्थलांतरित पक्ष्यांना याचा फटका बसला किंवा बसेल का? भारतात काय परिस्थिती असेल?याचसंदर्भात बीएनएसचे संचालक संजय करकरे यांचं म्हणणं महत्त्वाचं आहे.ठिकठिकाणी पेटलेले वणवे आणि हवामान बदलाचा फटका तर सर्वांनाच बसतो, त्यातही त्या क्षेत्रात जे वन्यप्राणी आणि पक्षी राहतात त्यांना तो अधिकच बसतो.पण प्रत्येक स्थलांतरित पक्ष्याचा मार्ग ठरलेला असतो. भारतात असे नऊ मार्ग आहेत. त्याच मार्गाने हे पक्षी येतात आणि जातातही. त्यात काहीच बदल होत नाही. एखादेवेळी एखादा पक्षी भरकटला, किंवा वार्‍याच्या वेगाने भरकटत गेला, तरच त्याचा मार्ग बदलतो. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी लागलेल्या आगींमुळे भारतात येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांना काही धोका नाही. मंगोलिया, रशिया, युरेशिया, सैबेरिया, अफगाणिस्तान इत्यादी ठिकाणाहून पक्षी आपल्याकडे येतात. साधारण सप्टेंबरच्या सुरुवातीला हे पक्षी भारतातल्या विविध भागात यायला सुरुवात होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बरेचसे पक्षी आलेले असतात. आताही पक्षी आपल्याकडे यायला सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये मात्र त्यांच्या रिटर्न मायग्रेशनला सुरुवात होते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लोकं घराबाहेर पडत नव्हते, लॉकडाऊन होतं, त्यामुळे प्राणी, पक्ष्यांचा मुक्त संचार बर्‍यापैकी वाढला होता, कारण त्यांच्यासाठी माणूस हा नंबर एकचा ‘शत्रू’. माणसांचं वास्तव्य जिथे वाढेल, तिथून बरेसचसे वन्यप्राणी, पक्षी कमी व्हायला लागतात. जगा आणि जगू द्या, हे माणसाला जेव्हा कळेल, तो सर्वांसाठीच सुदिन !.