लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देशाच्या विकासात तरुणांचे जास्तीत जास्त योगदान निश्चित करण्याची काळाची गरज असून त्यासाठी तरुणांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्यांना तसे सक्षम बनवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेची आहे. पण दर्जेदार उच्च शिक्षणाची आपल्या देशात वानवा आहे. जी काही थोडीफार चा ...
कवी कुलगुरू कालिदास यांनी ज्या भूमीचा उल्लेख 'सौराज्य रम्य' अशा सार्थ शब्दांत केला ती झाडी म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा कोपरा होय. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांचा अंतर्भाव झाडीपट्टीत होतो. या झाडीच्या पट्ट्यात बोलली ...
खाँसाहेब उस्ताद अब्दुल हलिम जाफर खाँ यांची काही प्रकाशचित्ने मी काढली होती. ती देण्यासाठी त्या दिवशी मी मुंबईला त्यांच्या घरी आलो होतो. तिथे विजयाबाई मेहतांच्या ‘हमिदाबाई की कोठी’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. तिथे आणि नंतरही त्यांच्या प्रसन्न मुद ...
सरकारी कर्मचार्यांसाठी ‘पाच दिवसांचा आठवडा’ केल्यामुळे वाहतूक प्रश्नाची तीव्रता कमी होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण ते कसं शक्य आहे? सुट्यांचे वार बदलले, सरकारी कार्यालयांचं विकेंद्रीकरण केलं, ‘टाइम स्लाइसेस’ किंवा ‘टाइम झोनिंग’ केलं, तर मात्र ...
‘भारतातील अनेक खेड्यांप्रमाणे स्वीडनमधील गॉटलँड बेटावरही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत जलसंधारणाचे जे प्रयोग केले तेच प्रयोग या बेटावर झाल्यास पाणीप्रश्न सुटेल, ंम्हणून स्वीडनने राळेगण मॉडेल स्वीकारले. अण्णा ...
शेजारधर्म पाळताना डॉ. कोटनिसांनी चिनी सैन्याच्या मदतीसाठी पहिल्यांदा वुहान गाठलं, याच वुहानमध्ये 2018ला पहिलं भारत-चीन अनौपचारिक शिखर संमेलन झालं आणि आज हेच वुहान कोरोना व्हायरसचं जागतिक केंद्र आहे. प्रत्येक वेळची घटना वेगळी, प्रसंग वेगळा आहे; पण य ...
डाव्या वा उजव्या विचारव्यूहांत न अडकणारा ‘कार्यक्षम कारभारी’ म्हणून केजरीवाल दिल्लीला पसंत पडले; पण म्हणून दिल्लीकरांनी नरेंद्र मोदी किंवा भाजपची सध्याची तथाकथित राष्ट्रवादी विचारधारा नाकारली का? नरेंद्र मोदी व अमित शहा सध्या ज्या दिशेने देशाला ने ...
कधी काळचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असं समाजसूत्र आता मोडीत निघालं आहे. मुलाला नोकरीच हवी, फार झाले तर व्यवसाय चालेल; पण शेती करणारा नवरा नकोच, अशी मानसिकता तयार झाली आहे. यामुळे भविष्यात सामाजिक शांतता धोक्यात येणार आहे. ...
पुरोगामी महाराष्ट्रातील महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील ‘निर्भया’चा नाहक जीव गेला. भर दिवसा, भर चौकात ‘भारत की बेटी’ अमानुषपणे जाळली गेली. आता तिच्या अश्रूंना न्याय कधी मिळेल हा प्रश्नच आहे. ...
महाराष्ट्राच्या भूमीत प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक गड-किल्ले, मंदिरे वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कसबा येथील हेमाडपंती शिवालय अप्रतिम शिल्पकलेच्या दुनियेत घेऊन जाते. ...