डिझाइनची क्रिया माणसाच्या अस्तित्वाइतकीच जुनी आहे. सहा हजार वर्षांपूर्वी माणसानं एका वस्तूचं डिझाइन तयार केलं; ती माणसाच्या असंख्य गरजा पुरवून गेली. त्या वस्तूची निर्मिती मात्र मनुष्याच्या मूलभूत गरजपूर्तीसाठी झाली होती. ...
नुकत्याच आलेल्या ‘तान्हाजी’ या चित्रपटानं 41 दिवसांत 347 कोटींचा गल्ला जमवला. भारतीय चित्रपटाचा हा जागतिक विक्रम. त्याआधी हिंदीत ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, मराठीतही ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘हिरकणी’. असे सिनेमे पाठोपाठ आले, अजून अनेक येताहेत. ...
आरक्षणाच्या कालर्मयादेबाबत कायदेतज्ज्ञांमध्येही एक गैसमज आहे. तो म्हणजे आरक्षण फक्त सुरवातीच्या दहा वर्षांसाठी होते. मात्र ही कालर्मयादा राजकीय आरक्षणासाठी असल्यामुळे ती दर दहा वर्षांनी वाढवून घ्यावी लागते. शैक्षणिक व शासकीय नोकर्यांतील आरक्षणा ...
देशाच्या विकासात तरुणांचे जास्तीत जास्त योगदान निश्चित करण्याची काळाची गरज असून त्यासाठी तरुणांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्यांना तसे सक्षम बनवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेची आहे. पण दर्जेदार उच्च शिक्षणाची आपल्या देशात वानवा आहे. जी काही थोडीफार चा ...
कवी कुलगुरू कालिदास यांनी ज्या भूमीचा उल्लेख 'सौराज्य रम्य' अशा सार्थ शब्दांत केला ती झाडी म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा कोपरा होय. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांचा अंतर्भाव झाडीपट्टीत होतो. या झाडीच्या पट्ट्यात बोलली ...
खाँसाहेब उस्ताद अब्दुल हलिम जाफर खाँ यांची काही प्रकाशचित्ने मी काढली होती. ती देण्यासाठी त्या दिवशी मी मुंबईला त्यांच्या घरी आलो होतो. तिथे विजयाबाई मेहतांच्या ‘हमिदाबाई की कोठी’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. तिथे आणि नंतरही त्यांच्या प्रसन्न मुद ...
सरकारी कर्मचार्यांसाठी ‘पाच दिवसांचा आठवडा’ केल्यामुळे वाहतूक प्रश्नाची तीव्रता कमी होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण ते कसं शक्य आहे? सुट्यांचे वार बदलले, सरकारी कार्यालयांचं विकेंद्रीकरण केलं, ‘टाइम स्लाइसेस’ किंवा ‘टाइम झोनिंग’ केलं, तर मात्र ...
‘भारतातील अनेक खेड्यांप्रमाणे स्वीडनमधील गॉटलँड बेटावरही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत जलसंधारणाचे जे प्रयोग केले तेच प्रयोग या बेटावर झाल्यास पाणीप्रश्न सुटेल, ंम्हणून स्वीडनने राळेगण मॉडेल स्वीकारले. अण्णा ...
शेजारधर्म पाळताना डॉ. कोटनिसांनी चिनी सैन्याच्या मदतीसाठी पहिल्यांदा वुहान गाठलं, याच वुहानमध्ये 2018ला पहिलं भारत-चीन अनौपचारिक शिखर संमेलन झालं आणि आज हेच वुहान कोरोना व्हायरसचं जागतिक केंद्र आहे. प्रत्येक वेळची घटना वेगळी, प्रसंग वेगळा आहे; पण य ...
डाव्या वा उजव्या विचारव्यूहांत न अडकणारा ‘कार्यक्षम कारभारी’ म्हणून केजरीवाल दिल्लीला पसंत पडले; पण म्हणून दिल्लीकरांनी नरेंद्र मोदी किंवा भाजपची सध्याची तथाकथित राष्ट्रवादी विचारधारा नाकारली का? नरेंद्र मोदी व अमित शहा सध्या ज्या दिशेने देशाला ने ...