शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव, रविवारी स्वीकारणार पदभार, १ वर्षाचा मिळणार कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 06:06 IST

आयआयटी दिल्ली येथून संगणक अभियांत्रिकीत बी. टेक. पदवी घेतल्यानंतर अग्रवाल १९८९ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले

मुंबई - राज्याचे मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांना शुक्रवारी मंत्रालयात आयोजित एका छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती झाली असून ते रविवारी पदभार स्वीकारणार आहेत. १९८९ च्या तुकडीचे अधिकारी असलेले अग्रवाल हे नुकतेच केंद्रीय सेवेतील प्रतिनियुक्तीवरून राज्याच्या सेवेत परतले आहेत. अग्रवाल यांना मुख्य सचिव म्हणून एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. नियत वयोमानानुसार ते ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सेवानिवृत्त होतील.

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून बजावली मोलाची कामगिरी

आयआयटी दिल्ली येथून संगणक अभियांत्रिकीत बी. टेक. पदवी घेतल्यानंतर अग्रवाल १९८९ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. नागरिकांच्या विविध डेटाबेसचे विश्लेषण करून बनावट लाभार्थ्यांची छाननी करणे, तसेच पात्र नागरिकांपर्यंत अनुदान व शासकीय लाभ अचूकपणे पोहोचवणे यात त्यांचे विशेष कार्य आहे. ई-गव्हर्नन्सचा प्रसार, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी करणे आणि शासन सेवांची गुणवत्ता सुधारण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. त्यांच्या कार्यकाळात ते आधार आणि जनधन मोहिमेशी जोडले गेले. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अॅडज्युडिकेटिंग ऑफिसर म्हणून ७०हून अधिक निर्णय घेत त्यांनी सायबर न्यायशास्त्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajesh Aggarwal Appointed Maharashtra's New Chief Secretary, Tenure of One Year

Web Summary : Rajesh Aggarwal assumes the role of Maharashtra's Chief Secretary, succeeding Rajesh Kumar. An officer of the 1989 batch, Aggarwal returns from central deputation. He is known for his e-governance initiatives and contributions to cyber law and will serve a one-year term.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र