वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये पूर्णत: दारुबंदी करण्यात आली. दररोज किरकोळ कारणावरुन वाद, हाणामारी त्यातूनच मोठ्या घटना झाल्याचे वर्धेकरांसाठी नवीन नाही. अशा परिस्थितीत पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात उघड्यावरच बेकायदीशररीत्या दारुविक्री आणि तेथेच खुशाल दा ...
बुधवारी एकूण २१५ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यापैकी १३ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोविड केअर सेंटरमधून २१८ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. शिवाय २३७ स ...
शेख बाबा हे उच्च शिक्षित असून यांना वनस्पतीसह विविध क्षेत्रातील ज्ञान आहे. अशातच त्यांना वेगवेगळ्या वनस्पती जोपासण्याचा छंद जडल्याचे ते सांगतात. त्यांनी बºयाच वनस्पतीचे बिजारोपण केले. तर काही कलमांचे क्रॉस करून वेगवेगळ्या जातीच्या कलमा तयार केल्यात. ...
अयोध्या येथे श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे अशी अनेकांची इच्छा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्री राम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरनी समारंभ बुधवारी झाला आहे. अयोध्येत रामजन्मस्थानी मंदिर व्हावे, हे स्वप्न साकारत आहे. प्रदीर ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. पानठेला, चहा कँटीन, ऑटोरिक्षा चालक, झुनका भाकर केंद्र चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उपाशी राहून मरण्यापेक्षा परिस्थितीशी लढाई करून व्यवसाय सुरू करण्याची तयारी या ...
शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ब्लास्ट होत आहे. आतापर्यंत एकूण २३३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मात्र १३९ जणांनी कोरोनावर मात केली. तूर्तास तालुक्यात ८७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. याशिवाय अनेकजण अद्यापही क्वारंटाईन आहे. शहर व ...
दोन विषयात एम.ए. बी.एड. झालेल्या उमेदवारांनी पुढील काळात केव्हातरी अनुदान मिळेल या आशेवर विनाअनुदानित महाविद्यालयांवर शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. शाळेत यायचे, विद्यादान करायचे आणि घरी गेल्यावर पोटापाण्याची सोय म्हणून इतर कामे करायची, हा त्यांचा नित् ...
अयोध्येतील राम मंदिर हा अनेकांच्या आस्थेचा विषय होता. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले श्रीरामाचे मंदिर साकारले जातेय याचा आनंद ओसंडून वाहत होता. कोरोना विषाणू संसर्गाचा कहर असतानाही रामभक्तांनी आपल्या महानायकाच्या मंदिर निर्मितीचा मुहूर्त आगळ्या व ...
बुधवारचा दिवस जसा पावसाने गाजवला, तसाच तो अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीकरिता झालेल्या भूमिपूजनामुळे तमाम रामभक्तांमधील उत्साह, जल्लोष यामुळेही लक्षणीय ठरला. ...