- उत्तर भारतातील धुकं आणि विमानांच्या देखभाल कामांची भर पडल्याने विमानतळावर अक्षरशः गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. इंडिगोच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी ताशेरे ओढले. ...
Chandrapur : उन्हाळी धान पिकासाठी पाणी मिळावे, यासाठी लाभक्षेत्रातील ५६ पाणीवापर संस्थांनी १४ आणि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आंदोलन केले होते. आंदोलनानंतरही पॅचमधील कामे बाकी असल्याचे कारण देत विभागाने उन्हाळी सिंचनास नकार दिला. ...
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. मात्र.. ...
- पुणे–नाशिक महामार्गावर चालत्या एसटी बसमध्ये दोन तरुणांनी एसटी बस चालक–कंडक्टरला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.ही धक्कादायक घटना खेड–मंचर मार्गावर घडली आहे. ...