मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळ, यावर आवाज उठवत आहे पण त्यात काहीही सुधारणा होताना दिसत नाही. निवडणूक आयोगाने आतातरी डोळे उघडावे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...
रस्त्यावरच वाहने पार्क करणे, मनमानी पद्धतीने रिक्षा उभी करणे आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिस कारवाई करत नाहीत, हे अत्यंत गंभीर आहे. ...
- इच्छुक पती-पत्नीची नावे भोसरी विधानसभेतून वगळून थेट इंदापूर आणि बारामतीमध्ये गेल्याने महापालिका निवडणुकीच्या रिंगणातूनच त्यांचा पत्ता कट झाला आहे ...
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली. मागणीसाठी ५ डिसेंबरला मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या एक दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत. ...