शहराच्या मध्यभागी असलेले हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले आहे. या ठिकाणी बलत्कार, खून यांसारख्या घटनाही घडल्या आहेत. आता तर अवैध वाहतुकीचा ठिय्या तेथे पडला आहे. कचऱ्याचे ढीग लागले आहेत. या सर्व प्रकारांमुळे मैदानाचे गतवैभव लयास गेले आहे. ...
पोलिसांनी सोमवारी रात्री आसेगाव पूर्णा हद्दीतील दर्यापूर फाट्यावर एका संशयित चारचाकी वाहन (एमएच १६ एवाय ८२३१) थांबविले. चालकाची चौकशी केली असता, त्या वाहनात संत्र्याचा मुद्देमाल दिसला. तो संत्र्याचा माल विक्रीकरिता अमरावतीला नेत असल्याचे चालकाने सांग ...
भंडारा येथील राणा भवनात आयोजित भारतीय महिला फेडरेशनच्या तालुका कौंसिलच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीवंता अंबुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिवराज उके, शमीम बानो खान, सदानंद इलमे उपस्थित होते. सर्वप्रथम हैद्राबाद येथील सामूहिक अत्याचार करुन ...
गत काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहे. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाचे खासगीकरण होऊन तेथे पैशांचा बाजार मांडला जातोय. जेएनयू सारख्या प्रगत व दर्जेदार विद्यापीठामध्ये भरमसाठ शुल्कवाढ केली जातेय. तेथे विरोध करणाऱ्या विद्य ...
उर्जा विभागाने कराराचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल आहे. सध्या सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कारखाना सुरु करण्यासाठी या पूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी मोठे आंदोलन केले होते. परंतु त्यानंतरही कोणत्याच हालचाली झाल्य ...
खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याचे संकट आले होते. दरम्यान हरभरा, ज्वारी पिकावर लष्करी अळीचे संकट आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील गहू ...
कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असून शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. वणी तालुक्यातील कुरई, ढाकोरी, बोरी,गोवारी पारडी, निंबाळा, मूर्ती, देऊरवाडा, तेजापूर, पाथरीसह को ...
पर्यावरणात आज मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अवैध वृक्षतोड व रेतीचे खनन आदी कारणांमुळे बारमाही वाहणाºया जिल्ह्यातील नद्या कोरड्या होण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे भविष्यासाठी नद्यांचे अस्तित्व कायम ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात व्यापक जनजागृती करण् ...
नक्षलवाद्यांनी पीएलजीए सप्ताहाचे औचित्य साधून १ डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी झाडे तोडून ठेवली होती. नक्षल सप्ताहाच्या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसक घटना घडवून आणल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागात बसफेºया पाठविल्या जात नाही. याची माहिती दुर्गम भागातील ...
कोरची तालुक्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पुंजण्यांना आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकरी धानाच्या पुंजन्यांची जागल करीत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी सीताबाई हिडामी या ...