धुनिवाले चौकातील कठाणे कॉम्प्लेक्ससमोर भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. या एटीएमवर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने रात्री या एटीएमसह शहरातील बहुतांश एटीएमची सुरक्षा वाऱ्यावरच असते. हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. बुधवारी मध्यरात्री चोरट्या ...
येथील बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावरुन जाण्याऐवजी खालच्या अरुंद मार्गाने एम.एच. ४० ऐ.जी. ६३२८ क्रमांकाची अमरावती-अहेरी बस देवळीमार्गे वर्धेकडे जात होती. तर एम.एच. ४० एन ८४९९ क्रमांकाची वर्धा-पुलगाव बस वर्धेकडून देवळीकडे येत ...
लाखांदूर तालुक्यात सुरू असलेल्या धान खरेदी केंद्रामध्ये शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर लुट होत आहे. संबंधित कर्मचारी, तसेच संचालक मंडळ व लोकप्रतिनीधी मनमानी करीत आहेत. शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर धान नेल्यानंतर त्यांच्या धानाचा काटा न करता त्य ...
प्रत्येक स्तरावर शालेय शिक्षण प्रणाली मजबूत असणे आवश्यक आहे. राज्य कार्यक्षमता प्रतवारी दर्शकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व १०० टक्के अनुदानित शाळांमधील सर्व शिक्षकांना सत्र २०१९ मध् ...
भंडारा जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर आतापर्यंत दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या खरेदीची किमत ५२ कोटी ७४ लाख ६१ हजार एवढी आहे. धानाच्या चुकाऱ्याचे २८ कोटी प्राप्त झाले आहेत. ते शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्या ...
बँकेमध्ये ग्राहकांची गर्दी वाढते. त्यातून बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत वादाचे प्रसंग उद्भवतात. नागरिकांचे व्यवहारही खोळंबतात. मात्र याबाबत कुणाकडे दाद मागावी अशा प्रश्न निर्माण होतो. सध्या बीएसएनएलची स्थिती नाजूक आहे. एकीकडे कर्मचारी स्वेच्छा नि ...
कापसातील आर्द्रतेमुळे शेतकरी हैराण आहेत. १२ टक्क्यापेक्षा अधिक आर्द्रता असलेला कापूस खरेदी करू नये, असे सीसीआयचे धोरण असल्याने १२ टक्केपेक्षा अधिक आर्द्रता असलेला कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. यात एका क्विंटलमागे सर ...
जिल्हा मुख्यालयाचे बसस्थानक असल्याने येथे बसगाड्यांची सतत वर्दळ असते. एसटी बस बसस्थानकात शिरताना अथवा बाहेर पडताना टायरच्या खाली आलेला गोल दगड सुसाट वेगाने निसटून प्रवाशांचा वेध घेत आहे. कधी कोणत्या बसच्या टायरखालून दगड येऊन डोक्याला लागेल याचा नेम न ...
महिनाभराचा कालावधी लोटूनही या फाईली अजूनही काढण्यात आल्या नाही. कामाचा कार्यादेश न मिळाल्याने कंत्राटदारांपुढेही अडचण निर्माण झाली आहे. या कामांमध्ये शहरातील रस्ते, समाज भवन, खुल्या मैदानांना चेन्लींग फेन्सीग, उद्यान विकास आदी कामे समाविष्ट आहे. नेमक ...
अनेक शाळांनी वीज बिल न भरल्याने त्यांचा वीज पुरवठा वीज कंपनीने खंडित केला आहे. दुसरीकडे, शासनाने शाळांचे अनुदान कपात केले आहे. अवघे पाच हजारांचे वार्षिक अनुदान दिले जात आहे. सादिल वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाळेचे बिल थकत आहे. अनेक शाळांचा वीज प ...