जिल्हाभरात श्वानांची वाढती संख्या नागरिकांसाठी काळ ठरू पाहात आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात आठ हजार जणांना श्वानदंश झाल्याची गंभीर नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल ...
३ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे परमडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत उडाले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने आजतागायत शाळेची डागडुजी केली नाही. परिणामी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनाना स्वागताऐवजी हिरमुसले चेहरे घेऊ ...
नवीन सत्राच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यासाठी मुलांच्या शालेय साहित्यांची खरेदी करण्याची लगबग काही घरांमध्ये सुरू झाली आहे. पण जरा थांबा, इतर शालेय साहित्य आवर्जून खरेदी करा. पण, वॉटर बॉटल, लंच बॉक्स यासाठी आजच ‘लोकमत बालविकास मंच’ची सदस्य नोंदणी करा. ...
मंगळवारी येथील मासोळी बाजारच्या इमारतीचे डिझाईन एक आठवड्यात सादर करण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिकेला दिला. ...
यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी खोलात गेल्यामुळे पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)ने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, भूजल पातळी वाढविणे हा या समस्येवर उपाय असल्या ...
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता शहर काँग्रेसने नव्याने विधानसभेच्या तयारीसाठी कंबर कसण्याची तयारी चालविली आहे. विधानसभेसाठी कार्यकर्त्याना बूस्ट देण्यासाठी संकल्प मेळावा आयोजित करून काँग्रेसजन विजयाचा संकल्प करणार आहेत. ...
नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्याची परवानगी देण्यात यावी असा विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केला. त्या अर्जावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष येत्या सोमवारी सुनावणी ह ...