जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कांद्याचा समावेश आहे. त्यानुसार केंद्र शासनाने २९ सप्टेंबर रोजी कांदा साठवणुकीवर निर्बंध घातले होते. त्यानुसार व्यापारासाठी ५० मेट्रिक टन व किरकोळ व्यापारासाठी १० मेट्रिक टन कांदा साठविण्यास परवानगी दिली होती. का ...
दोन महिन्यांपासून कांद्याचे वाढते दर नागरिकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. त्याअनुषंगाने पूर्वी हॉटेलमध्ये कॉम्प्लीमेंट्री म्हणून सलादमध्ये कांदा व लिंबू देण्यात येत होते. मात्र, आता लहान हॉटेलचालकांनी हात आवरता घेतला आहे. लिंबू मिळतो परंतु कांदा मह ...
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदासाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी विद्यमान एमओएच विशाल काळे यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिलेत. दरम्यान काळे ...
निलज ते भंडारा या राज्यमार्गाची अवस्था पुर्णपणे खराब झाली होती. काळाची गरज म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. हा निर्णय अतिशय योग्य आहे. रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याचे खोलीकरण करुन त्यांना नवीन बनविणे सुरु आहे. या राज्यमार्गावर नेहमीच वाहन ...
राज्य शासनाने रस्ते खडडेमुक्तची घोषणा केली होती, ही घोषणा हवेतच विरली. केवळ प्रसिध्दी मिळवून घेतली. रस्ते राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडीचे वतीने देव्हाडा ते साकोली मार्गावर पालोरापासून करडीपर्यंत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात ...
शैक्षणिक मागासलेपणा दुर करुन जास्तीत जास्त तरुणांनी शिक्षण घेवून समाजातील मागासलेल्या लोकांकरिता काम करण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे होते. यावेळी प्रमुख ...
विधानसभा निवडणुकीच्या काळात मी पुन्हा येईल हा शब्द अगदी परवलीचा झाला होता. राजकीय नेत्यांकडून याचा उच्चार वारंवार झाला. सोशल मीडियावरही हे वाक्य वारंवार पाहायला मिळाले. त्यामुळे आता कोणत्याही प्रसंगात मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, असे गमतीने का होई ...
यंदा थंडी जोरदार राहील, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. तथापि दिवसाचे तापमान ३० अंशाच्या पुढेच असल्याने सुरूवातीला थंडी जाणवलीच नाही. उलट दिवाळीच्या वेळी पावसाचे थैमान सुरू होते. येणार-येणार म्हणून ज्याची प्रतिक्षा होती. ती थंडी आता कुठे जाणावायला लागल ...